Marathi Biodata Maker

जागतीक शांती दिवसा निमित्ताने

Webdunia
मंगळवार, 21 सप्टेंबर 2021 (19:36 IST)
शांती, कित्ती असते महत्वाची,
ज्याच्या त्याच्या जवळ गरज असते असण्याची!
तिची अनुपस्थिती म्हणजे नुसता सावळागोंधळ,
जिकडे तिकडे नुसती चाललेली पळापळ,
ती असली की सुरळीत चालतो कारभार,
डोक्यावर नसतो च मुळी चिंते चा भार!
घर असो की घराबाहेर, सोबत चालावी ती सावली प्रमाण,
चेहेऱ्यावरही ती विसावते, समाधान रूपांन!
एकदा तिची साथ करून तर बघा, चालेल सगळं सुचारु,
जागतीक शांती ही नांदेल, हाही कुठंतरी विचार करू,
करू या का मग प्रयत्न "शांती"ची कास धरण्याचा,
थोडक्यात काय एक पाऊल पुढं,या सकारात्मक विचारांचा!
...अश्विनी थत्ते
 

संबंधित माहिती

सर्व पहा

नक्की वाचा

Mahabharat : द्रौपदीच्या सुंदर शरीराचे रहस्य काय होते?

Indian Navy Recruitment 2026: बारावी उत्तीर्ण उमेदवारांसाठी भारतीय नौदलात भरती

या टिप्स फॉलो केल्याने तुमची त्वचा बराच काळ तरुण राहील

हिवाळ्यात हीटर चालवताना कधीही या चुका करू नका

व्यायामानंतरच्या या 3 चुका तुमच्या आरोग्यासाठी हानिकारक ठरू शकतात; तज्ञांकडून योग्य उपाय जाणून घ्या

सर्व पहा

नवीन

LIVE: 'मुंबई महानगरपालिका निवडणुकीत भाजपच्या विजयावर फडणवीसांची प्रतिक्रिया

न्यूझीलंडने इराणमधील दूतावास बंद केला; भारताकडून आपल्या नागरिकांसाठी सूचना जारी

आरसीबीने गुजरातचा 32 धावांनी पराभव केला, पॉइंट्स टेबलमध्ये अव्वल स्थान पटकावले

लक्ष्य सेनचा प्रवास क्वार्टरफायनलमध्ये संपला, चिनी तैपेईच्या खेळाडूकडून पराभव

U19 World Cup वैभव सूर्यवंशी बांगलादेशविरुद्ध खेळणार, सामना कधी आणि किती वाजता सुरू होणार जाणून घ्या

पुढील लेख
Show comments