Festival Posters

आंतरराष्ट्रीय युवा दिवस : स्वामी विवेकानंद यांचे विचार

Webdunia
गुरूवार, 12 ऑगस्ट 2021 (10:16 IST)
* आपल्या दुर्दशेचं कारण नकारात्मक शिक्षा प्रणाली आहे
 
* विश्व एक व्यायामशाला आहे, जिथे तुम्ही स्वतःला मजबूत बनवण्यासाठी येता
 
* हजार वेळा ठेच लागल्यानंतरच एक चांगलं चरित्र निर्माण होतं. 
 
* सर्वात मोठा धर्म म्हणजे आपल्या स्वभावाप्रती खरं असणं. स्वताःवर विश्वास ठेवा
 
* जो अग्नी आपल्याला उब देतो तोच अग्नी आपल्याला नष्टही करू शकतो. पण हा अग्नीचा दोष नाही.
 
* आपल्याला अशा शिक्षणपद्धतीची गरज आहे जे काळाला अनुसरून असेल
 
* बाह्य स्वभाव हा अंतर्गत स्वभावाचं मोठं रूप आहे
 
* मन आणि मेंदूच्या द्वंद्वात नेहमी मनाचंच ऐका
 
* अनुभव हा आपला सर्वोत्तम शिक्षक आहे. जोपर्यंत जीवन आहे तोपर्यंत शिकत राहा. 
 
* पावित्र्य, धैर्य आणि दृढ़ता, या तिन्ही गोष्टी यशासाठी आवश्यक आहेत.
 
* चिंतन करा, चिंता नाही , नव्या विचारांना जन्म द्या. 
 
* असं कधीच म्हणू नका की,मी करू शकत नाही. कारण तुम्ही अनंत आहात, तुम्ही कोणतीही गोष्ट करू शकता
 
* जी लोकं नशीबावर विश्वास ठेवतात ती लोकं भित्री असतात. जे स्वतःचं भविष्य स्वतः घडवतात तेच खरे कणखर असतात.
 
* स्वतःचा हेतू प्रबळ ठेवा. लोकांना जे बोलायचं असेल ते बोलू द्या. एक दिवस हीच लोकं तुमचं गुणगान करतील
 
* धन्य आहेत ते लोकं जे दुसऱ्यांच्या सेवेसाठी आपलं आयुष्य खर्च करतात.
 
* महान कार्यासाठी महान त्याग करावा लागतो.
 
* सत्यासाठी काही सोडून द्यावं पण कोणासाठीही सत्य सोडू नये.
 
* उठा, जागे व्हा आणि लक्ष्य पूर्ण होईपर्यंत थांबू नका
 
* स्वतःला कमकुवत समजणं हे सर्वात मोठं पाप आहे.
 
* संघर्ष करणं जितकं कठीण असेल तितकेच  तुमचं यश शानदार असेल.
 
 

संबंधित माहिती

सर्व पहा

नक्की वाचा

Chhatrapati Sambhaji Maharaj Jayanti 2026 Speech in Marathi धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज जयंती भाषण

शरीराला उर्जावान ठेवण्यासाठी, दररोज या योगांचा सराव करा

पंचतंत्र : मूर्खांचा समूह

घरात भाजी नसेल तर पटकन बनवा साधी सोपी व झटपट होणारी कुरडईची भाजी : मराठमोळी चव!

Vastu Tips झोपण्याची योग्य दिशा तुमचे नशीब बदलू शकते

सर्व पहा

नवीन

LIVE: मनोज जरांगे यांचा राज्य सरकारला ३० मे पासून उपोषण करण्याचा अल्टिमेटम

सरकारने माझी सुरक्षा आणि वाहने परत घ्यावीत, खासदार सुप्रिया सुळे यांचे मुख्यमंत्र्यांना आवाहन

सात्विक-चिराग जोडी उपांत्य फेरीत, सिंधू-लक्ष्याचा प्रवास संपला

मनोज जरांगे यांनी महाराष्ट्र सरकारला ३० मे पासून उपोषण सुरू करण्याचा अल्टिमेटम दिला

CBSE बोर्डचा नवा नियम : आता इयत्ता ९वी-१०वी मध्ये तीन भाषा शिकणे अनिवार्य असणार, नियम १ जुलैपासून लागू

पुढील लेख
Show comments