Marathi Biodata Maker

ऑफिसमध्ये कमी प्रकाशात काम केल्याने तुमची स्मरणशक्ती कमी होऊ शकते

Webdunia
गुरूवार, 8 फेब्रुवारी 2018 (12:54 IST)
कमी प्रकाशात काम करत असाल तर याचा प्रभाव तुमच्या स्मरणशक्तीवर पडतो. एका नवीन स्टडीमध्ये या बातमीचा खुलासा झाला आहे.  
 
या स्टडीसाठी उंदिरांवर परीक्षण करण्यात आले. त्यांना कमी प्रकाश असणार्‍या खोलीत ठेवण्यात आले. स्टडीमध्ये असे आढळून आले की त्यांना योग्य ब्रेन कायम ठेवण्यासाठी ज्या रासायनिक पदार्थाची गरज असते ती कमी होत होती. चार आठवड्यानंतर मिशिगन स्टेट युनिव्हर्सिटी रिसर्चर्सने निष्कर्ष काढला की त्यांच्या स्मरणशक्तीत व शिकण्याच्या योग्यतेवर खराब प्रभाव पडत आहे.  
 
नवीन स्टडीचे लीड ऑथर जोल सोलर यांनी नाइल ग्रास उंदरांवर स्टडी केली. त्यांचे म्हणणे होते की डिम लाइटमध्ये काम केल्याने सुस्त होऊन जातो. त्यांनी सांगितले की नाइल ग्रास रेट्स मानव प्रमाणे असतात जे दिवसा जागतात आणि रात्री झोपतात. या उंदरांवर स्टडीसाठी दोन वेगळ्या प्रकाशाचा वापर करण्यात आला.  
 
मिशिगन युनिव्हर्सिटीच्या वैज्ञानिकांना आढळले की कमी प्रकाशात राहणार्‍या उंदिरामध्ये हिप्पोकॅम्पसमध्ये 30 टक्के कमतरता आली. हिप्पोकॅम्पस केंद्रीय मस्तिष्काचा तो भाग असतो जो स्मरणशक्ती, शिकायची क्षमता आणि इमोशंसला नियंत्रित करतो. याच उंदिरांना जेव्हा चार आठवड्यांसाठी योग्य प्रकाशात ठेवण्यात आले तर त्याची स्मरणशक्ती, शिकायच्या क्षमतेत सुधारणा आली.  

संबंधित माहिती

सर्व पहा

नक्की वाचा

दत्तात्रेय सिद्ध इंद्रजाल मंत्र: वश मंत्र साधना, मनाची प्रत्येक इच्छा पूर्ण करण्यासाठी मंत्र पाठ करण्याची पद्धत

श्री दत्तात्रेय वज्र कवचम स्तोत्रम् पठण केल्याने सर्व संकट नाहीसे होतात, कष्टांपासून मु्क्ती मिळते

दररोज 1 चमचा मध खाल्ल्याने हे आजार दूर राहतात, हिवाळ्यात मध खाण्याचे फायदे जाणून घ्या

दहावी उत्तीर्ण तरुणांसाठी 25,000हून अधिक एसएससी कॉन्स्टेबल भरती 2025

स्किनकेअर खरेदी करताना, हे आवश्यक घटक नक्की तपासा

सर्व पहा

नवीन

International Animal Rights Day 2025 : आंतरराष्ट्रीय प्राणी हक्क दिन

World Human Rights Day 2025 जागतिक मानवी हक्क दिन

Indigo Crisis इंडिगोचे संकट नवव्या दिवशीही कायम, दिल्ली-मुंबई विमानतळावर उड्डाणे रद्द

गर्दीच्या वेळी रेल्वेच्या दाराजवळ उभे राहणे हा निष्काळजीपणा नाही, मुंबई उच्च न्यायालयाने भरपाई मान्य केली

मुंबईहून उत्तर प्रदेश-बिहार मार्गावर नवीन गाड्या सुरू करण्याची मागणी; काँग्रेस नेत्याने रेल्वेमंत्र्यांना पत्र लिहले

पुढील लेख
Show comments