Webdunia - Bharat's app for daily news and videos

Install App

दुर्दैव पिच्छा सोडत नसेल तर हा उपाय अमलात आणा

Webdunia
दुर्दैव पिच्छा सोडत नसेल आणि काम बनण्याऐवजी बिघडत असतील तर ज्योतिषानुसार याचे कारण आपले मंगल, बुध आणि राहू अशुभ असणे आहे. हे ग्रह अशुभ असल्याने समस्या वाढू लागतात. वेळेवर कार्य पूर्ण होत नाही. निरंतर पेश्याचे नुकसान झेलावं लागतं आणि चुकीचे निर्णयदेखील या ग्रहांमुळे घेतले जातात.
 
नोकरी आणि व्यवसायात निरंतर नुकसान आणि वाद या तिन्ही ग्रहांचे अशुभ परिणाम असतं. याने मतभेद वाढतात. या ग्रहांच्या अशुभ प्रभावापासून वाचण्यासाठी काही कठिण तर काही सोपे उपाय सांगण्यात आले आहे. त्यातून एक सोपा उपाय आम्ही आपल्याला येथे सांगत आहोत. निरंतर 40 दिवस या उपाय अमलात आणल्यास शुभ परिणाम हाती लागतील.
 
हे करा:
घराबाहेर एक कॅक्टस लावा. रात्री झोपण्यापूर्वी एक लोटा पाणी भरून आपल्या उशाशी ठेवा. सकाळी उठून हे पाणी कॅक्टसला घाला. सूर्यास्तापूर्वी अजून एक लोटा पाणी या झाडाला घाला. असे 40 दिवस करा. नंतर ते झाड कुंड्यासकट जंगलात किंवा एखाद्या बागेत सोडून या.

संबंधित माहिती

कालाष्टमी म्हणजे काय? कालभैरव पूजा कशी करावी?

आरती बुधवारची

रांजणगावाचा महागणपती

सुखकर्ता दुखहर्ता – Sukhkarta Dukhharta Aarati

4 मे रोजी Varuthini Ekadashi 2024 व्रत, जाणून घ्या कशी करावी भगवान विष्णूची पूजा

जेवण बनवतांना गॅस सिलेंडर झाले लीक आग लागल्याने 4 जणांचा मृत्यू

'अनुपमा' अभिनेत्री रुपाली गांगुली भाजपमध्ये दाखल

महाराष्ट्र गीत : जय जय महाराष्ट्र माझा, गर्जा महाराष्ट्र माझा

मोदींकडून महाराष्ट्र दिनानिमित्त मराठीत शुभेच्छा!

टँकरच्या अपघातामुळे रस्त्यावर तेल सांडलेले पाहून मुख्यमंत्री शिंदे यांनी मदतीचा हात पुढे केला

पुढील लेख
Show comments