Webdunia - Bharat's app for daily news and videos

Install App

हे तीन संकेत, आपल्यासाठी शुभ काळ घेऊन येतील

Webdunia
प्रत्येक मनुष्याच्या जीवनात घडणारा काळ वाईट किंवा चांगला असतो. अनेक लोकांप्रमाणे एक काळ सामान्यदेखील असतो ज्यात चांगली किंवा वाईट कोणती गोष्ट घडत नसते. परंतू जो काळ वाईट नाही त्याला चांगला काळ म्हणायला हरकत नाही. परंतू अनेकदा अशा काही घटना घडतात ज्या संकेत देतात की आपला भविष्यकाळ सुखद राहील. तर जाणून घ्या संकेत:
 
अनेक लोकांना सकाळी उठल्यावर आरशात चेहरा बघण्याची सवय असते. तर उठल्यावर आरशात चेहर्‍यावर चमक आणि आत्मविश्वास दिसल्यास आपले वाईट दिवस सरणार आहेत असे समजावे. आपण हाती घेतलेलं कार्य लवकरच यशस्वीरीत्या पूर्ण होणार असे ही याचा अर्थ असू शकतो.
 
गाय पवित्र पशू असून हिंदू धर्मात गायीला खूप महत्त्व आहे. अशात आपल्याला स्वत:च्या बागेत किंवा शेतात गाय चरत असताना दृष्टीस पडली तर समजा देवी लक्ष्मीने साक्षात संकेत पाठवले आहेत.
 
रस्त्यात घोड्याची नाळ, चार पाने असलेली गवत किंवा शिक्का सापडल्यास सांभाळून ठेवावे. या वस्तू आनंदी जीवनाचे संकेत आहे.

संबंधित माहिती

कालाष्टमी म्हणजे काय? कालभैरव पूजा कशी करावी?

आरती बुधवारची

रांजणगावाचा महागणपती

सुखकर्ता दुखहर्ता – Sukhkarta Dukhharta Aarati

4 मे रोजी Varuthini Ekadashi 2024 व्रत, जाणून घ्या कशी करावी भगवान विष्णूची पूजा

जेवण बनवतांना गॅस सिलेंडर झाले लीक आग लागल्याने 4 जणांचा मृत्यू

'अनुपमा' अभिनेत्री रुपाली गांगुली भाजपमध्ये दाखल

महाराष्ट्र गीत : जय जय महाराष्ट्र माझा, गर्जा महाराष्ट्र माझा

मोदींकडून महाराष्ट्र दिनानिमित्त मराठीत शुभेच्छा!

टँकरच्या अपघातामुळे रस्त्यावर तेल सांडलेले पाहून मुख्यमंत्री शिंदे यांनी मदतीचा हात पुढे केला

पुढील लेख
Show comments