Webdunia - Bharat's app for daily news and videos

Install App

काय सांगता, जेवल्यानंतर पाणी पिणं आरोग्यास हानी करतो

Webdunia
शुक्रवार, 5 मार्च 2021 (19:40 IST)
आपण निरोगी राहण्यासाठी बऱ्याच गोष्टीची काळजी घेत असतो. जेवल्यानंतर लगेच पाणी पिणं हे आरोग्यावर प्रतिकूल परिणाम करतो. निरोगी आणि तंदुरुस्त राहण्यासाठी, जेवण केल्यावर लगेच पाणी पिऊ नये. बऱ्याच लोकांना जेवल्यानंतर लगेच पाणी पिण्याची सवय असते. आपण देखील असे करत असाल तर आजच ही सवय थांबवा. अन्यथा आरोग्यावर प्रतिकूल परिणाम होऊ शकतो. कसं काय जाणून घेऊ या.
 
* पाचक प्रणाली योग्यरीत्या काम करत नाही-
जेवल्यानंतर ताबडतोब पाण्याचे सेवन करू नये. या मुळे पचन तंत्र योग्यरीत्या काम करत नाही आणि अनेक समस्यांना सामोरी जावे लागते.  
 
* शरीराचे तापमान बदलते- 
जेवणानंतर ताबडतोब पाणी प्यायल्याने शरीराचे तापमान बदलू शकते. या मुळे अन्न पचनासाठी लागणाऱ्या तापमानात देखील बदल होऊ शकतो.  
 
* रक्तातील साखरेची पातळी वाढू शकते- 
जेवणानंतर पाणी प्यायल्याने रक्तातील साखरेची पातळी देखील वाढू शकते. या मुळे मधुमेहाचा धोका होऊ शकतो. 
 
* गॅस आणि ऍसिडिटीचा त्रास होऊ शकतो-
जेवण केल्यावर ताबडतोब पाणी प्यायल्याने गॅस आणि ऍसिडिटीचा त्रास उद्भवू शकतो. या समस्याला दूर करण्यासाठी जेवण्याच्या नंतर लगेच पाणी पिणे टाळावे.
 
* पाणी कधी प्यावे-
जेवण केल्याच्या 30 मिनिटा नंतर पाणी पिऊ शकता. परंतु जेवण केल्याच्या 30 मिनिटे पाणी अजिबात पिऊ नका. असं करणे टाळावे.

संबंधित माहिती

जेवण बनवतांना गॅस सिलेंडर झाले लीक आग लागल्याने 4 जणांचा मृत्यू

'अनुपमा' अभिनेत्री रुपाली गांगुली भाजपमध्ये दाखल

महाराष्ट्र गीत : जय जय महाराष्ट्र माझा, गर्जा महाराष्ट्र माझा

मोदींकडून महाराष्ट्र दिनानिमित्त मराठीत शुभेच्छा!

टँकरच्या अपघातामुळे रस्त्यावर तेल सांडलेले पाहून मुख्यमंत्री शिंदे यांनी मदतीचा हात पुढे केला

आर्टरी ब्लॉकेज टाळतात हे 5 सुपरफूड, हृदयविकाराच्या जोखमीपासून तुमचे संरक्षण करेल

स्प्लिट एन्ड्ससाठी हे उपाय अवलंबवा

लाकडी फर्निचरची स्वच्छता घरात असलेल्या या 5 गोष्टींनी करा

लग्नाआधी पार्टनरला विचारून घेतल्या पाहिजे या गोष्टी

झोपण्यापूर्वी खाव्या मनुका, आरोग्याला मिळतील अनेक फायदे

पुढील लेख
Show comments