Festival Posters

काकडी खाल्ल्यावर पाणी पिणे टाळावे

Webdunia
काकडीत खूप अधिक प्रमाणात पाणी असल्याचे सर्वांनाच माहीत असेल परंतू काकडीसह इतर पाणी आढळणारे फळ खाल्ल्यानंतर लगेच पाणी पिऊ नये हे बहुतेकच जणांना माहीत असेल.
 
काकडी खाल्ल्यावर लगेच पाणी पिणे टाळावे कारण याने शरीराचा ग्लाइसेमिक इंडेक्स वेगाने वाढतं ज्यामुळे अनेक समस्यांना सामोरा जावं लागतं. याचे सेवन केल्यानंतर पाणी पिण्याने शरीरातील मेटाबॉलिझम बिघडतं आणि अपचन सारखी समस्या येते.
 
पोषक तत्त्व आढळणार्‍या काकडीत 95 टक्के पाण्याचे प्रमाण असतं. उन्हाळ्यात काकडीचे सेवन पाण्याची कमी दूर करण्यास मदत करतं. या व्यतिरिक्त यात व्हिटॅमिन सी, पोटॅशियम, कॉपर, मॅग्नीशियम आणि सिलिका सारखे पोषक तत्त्व असतात. आपण काकडी खाल्ल्यावर लगेच पाणी प्यायलास शरीर हे पोषक तत्त्व शोषित करू पात नाही. 
 
तसेच लगेच पाणी पिण्याने बॉडी GI वेगाने वाढतं ज्यामुळे शरीरातील पचन क्रिया हळू होते.

संबंधित माहिती

सर्व पहा

नक्की वाचा

भिकाऱ्याने दान विकून दारू पिल्यास दात्याला दोष लागतो का?, प्रेमानंद महाराज काय म्हणाले जाणून घ्या

Christmas 2025 Essay in Marahti नाताळ निबंध मराठी

सुंदर त्वचेसाठी तांदळाचे पीठ अशा प्रकारे वापरा, पद्धत जाणून घ्या

हिवाळ्यात ब्रोकोली खाणे अत्यंत फायदेशीर आहे आरोग्य फायदे जाणून घ्या

जोडीदार भावनिक छळ तर नाही करत आहे, अशा प्रकारे ओळखा

सर्व पहा

नवीन

रेस्टॉरंट स्टाइल घरीच बनवा पनीर बटर मसाला रेसिपी

हिवाळ्यात पाठदुखीच्या त्रासावर हे 5 उपाय करा

बीएससी इन ऑफथल्मिक टेक्निशनमध्ये कोर्स मध्ये कॅरिअर करा

हिवाळ्यात ओठांचे सौंदर्य राखण्यासाठी या टिप्स अवलंबवा

हिवाळ्यात काकडी खाणे फायदेशीर आहे की हानिकारक?

पुढील लेख
Show comments