Marathi Biodata Maker

Overhydration म्हणजे काय? दररोज किती प्रमाणात पाणी पिणे सुरक्षित जाणून घ्या

Webdunia
शुक्रवार, 25 नोव्हेंबर 2022 (14:37 IST)
Overhydration अलीकडेच एका संशोधनात आढळून आले की महान मार्शल आर्टिस्ट ब्रूस ली यांचा मृत्यू अधिक पाणी पिण्याने झाला होता. या रिसर्चमध्ये असे सांगितले गेले की जास्त पाणी प्यायल्याने त्यांच्या मेंदूत सूज आली होती आणि किडनीमध्ये पाणी भरुन गेले होते. ज्यामुळे अचानक त्यांचा मृत्यू झाला. संशोधनात असेही सांगण्यात आले आहे की ब्रूस ली अन्न खात नसून स्वतःला फिट ठेवण्यासाठी फक्त द्रव घेत होते. म्हणजे त्याच्या मृत्यूचे कारण Overhydration होते.
 
किडनीच्या क्षमतेपेक्षा जास्त पाणी पिणे धोकादायक
ब्रूस लीच्या मृत्यूसंदर्भात संशोधनात झालेल्या खुलाशानंतर आता हे समजत आहे की जास्त पाणी पिणे आपल्या शरीरासाठी धोकादायक आहे. धोका इतका जास्त आहे की जास्त पाणी पिणे देखील मृत्यूचे कारण बनू शकते. तज्ञ्जांप्रमाणे ओव्हरहायड्रेशनमुळे इंट्राक्रॅनियल प्रेशर वाढते. ओव्हरहायड्रेशन आणि पाण्याचा नशा तेव्हा होतो जेव्हा एखादी व्यक्ती त्याच्या मूत्रपिंड हाताळू शकतील त्यापेक्षा जास्त पाणी पिण्यास सुरुवात करते. अशा प्रकारे आपल्या शरीरातील पाण्याचे प्रमाण इतके वाढते की ते शौचालयातून गेल्यावरही कमी होत नाही.
 
दररोज किती प्रमाणात पाणी पिणे योग्य जाणून घ्या
शरीराच्या अनुषंगाने पाण्याची गरज काय आहे, हे ठरवण्यासाठी सर्वप्रथम आपले वजन मापून ते 30 ने विभाजित करा. आता जो नंबर येईल तो तुमच्या पिण्याच्या पाण्याचा हिशोब आहे. उदाहरणाने समजून घ्या-
 
जर तुमचे वजन 60 किलो असेल. तर 60 ला 30 ने भागल्यावर 2 ही संख्या येईल. याचा अर्थ निरोगी राहण्यासाठी तुम्ही दररोज 2 लिटर पाणी प्यावे.
 
तुमच्या शरीरानुसार पाणी प्यावे असे तज्ज्ञ सांगतात. कारण जास्त किंवा कमी पाण्याची दोन्ही परिस्थिती शरीरासाठी घातक ठरू शकते.

संबंधित माहिती

सर्व पहा

नक्की वाचा

अधिक मासात मुलीने आईची ओटी का भरावी? जाणून घ्या धार्मिक कारण

Adhik Maas 2026 Upay अधिक मासात ३३ दिवे लावण्यामागील रहस्य: ३३ कोटी देवतांचा आशीर्वाद प्राप्त करा

तणाव व्यवस्थापन करण्यासाठी जीवनशैलीत हे बदल करा

इयत्ता ११वीत विज्ञान, वाणिज्य की कला तुमच्यासाठी कोणती शाखा सर्वोत्तम आहे जाणून घ्या

रेशमी साडी खरेदी करताना फसवणुकीला बळी पडू नका, अशी तपासा

सर्व पहा

नवीन

अकबर-बिरबलची कहाणी : महागडा सुगंध

मुले पालकांच्या या सवयी आयुष्यभर विसरत नाहीत; प्रत्येक पालकाला त्या माहित असायला हव्यात

लग्नानंतर सासरच्यांसोबत बॉन्डिंग कसं वाढवाल? नव्या सुनेसाठी ५ सोप्या आणि प्रभावी टिप्स

गोड-आंबट वरण, महाराष्ट्रातील अतिशय लोकप्रिय आणि पारंपरिक रेसिपी

Who should avoid Lychee या ५ प्रकारच्या लोकांनी चुकूनही खाऊ नये 'लिची'; फायद्याऐवजी होईल मोठे नुकसान!

पुढील लेख
Show comments