rashifal-2026

फळे आणि भाज्या केमिकलयुक्त तर नाही?

Webdunia
गुरूवार, 10 नोव्हेंबर 2022 (07:43 IST)
फळे आणि भाजीपाला रासायनिक पद्धतीने पिकवला जात आहे. यामुळे अनेक आजार होत आहे. भाज्या ऑर्गेनिक आहे की नाही या प्रकारे जाणून घ्या-
 
फळे आणि भाज्या लवकर पिकवण्यासाठी किंवा वाढवण्यासाठी रसायनांचा वापर केला जातो.
 
रात्रभरात भाज्या पिकवण्यासाठी केमिकल इंजेक्शन्सचा वापर केला जातो
 
इंजेक्शनने तयार केलेल्या भाज्यांमुळे रक्तदाब, किडनी, यकृत, पचनसंस्था, रोगप्रतिकारशक्ती यासंबंधी समस्या निर्माण होतात.
 
या भाज्यांचा रंग, चमक आणि चव यावरून ओळखता येतं. या नेहमीपेक्षा वेगळ्या दिसतात.
 
फळे पिकवण्यासाठी, रंग, गोडवा आणि आकार वाढवण्यासाठी इंजेक्शन, कार्बाइड आणि इतर रसायनांचा वापर केला जातो.
 
रासायनिक पद्धतीने पिकवलेली फळे खाल्ल्याने रोगप्रतिकारशक्ती कमकुवत होणे, पोटाचे गंभीर आजार, रक्तदाब, जुलाब, उलट्या, इतर समस्या होतात.
 
जर तुम्हाला नेहमीपेक्षा जास्त गडद रंग आणि मोठ्या आकाराची मुळीच डाग नसलेली किंवा बिया नसलेली फळे दिसली तर सावध व्हा.

संबंधित माहिती

सर्व पहा

नक्की वाचा

भिकाऱ्याने दान विकून दारू पिल्यास दात्याला दोष लागतो का?, प्रेमानंद महाराज काय म्हणाले जाणून घ्या

Christmas 2025 Essay in Marahti नाताळ निबंध मराठी

सुंदर त्वचेसाठी तांदळाचे पीठ अशा प्रकारे वापरा, पद्धत जाणून घ्या

हिवाळ्यात ब्रोकोली खाणे अत्यंत फायदेशीर आहे आरोग्य फायदे जाणून घ्या

जोडीदार भावनिक छळ तर नाही करत आहे, अशा प्रकारे ओळखा

सर्व पहा

नवीन

Winter Special Recipe आळिवाची खीर

रेस्टॉरंट स्टाइल घरीच बनवा पनीर बटर मसाला रेसिपी

हिवाळ्यात पाठदुखीच्या त्रासावर हे 5 उपाय करा

बीएससी इन ऑफथल्मिक टेक्निशनमध्ये कोर्स मध्ये कॅरिअर करा

हिवाळ्यात ओठांचे सौंदर्य राखण्यासाठी या टिप्स अवलंबवा

पुढील लेख
Show comments