Webdunia - Bharat's app for daily news and videos

Install App

फळांवर मीठ टाकून खाताय?

Webdunia
बुधवार, 12 ऑक्टोबर 2022 (11:35 IST)
फळांवर मीठ आणि मसाला टाकून खात असाल तर सावधान... हे नुकसान होऊ शकतात-
 
* शरीरात मिठाचे प्रमाण जास्त झाल्यास बीपी आणि हार्टची समस्या होऊ शकते.
* मीठ टाकल्याने फळांमधून पाणी निघतं ज्याने फळांच्या पोषक घटकांमध्ये कमतरता येते.
* शरीरात अधिक सोडियममुळे वाटर रिटेंशनची समस्या देखील होऊ शकते.
* वाटर रिटेंशनची समस्या झाल्यास शरीर फुगलेलं दिसतं किंवा सूज येते.
* अधिक प्रमाणात मिठाचे सेवन हृद्यासाठी नुकसान करतं.
* किडनीमध्ये समस्या होण्याचा धोका वाढतो.
* फळ कापून मीठ न टाकता खाणे अधिक फायद्याचं ठरतं.

संबंधित माहिती

जेवण बनवतांना गॅस सिलेंडर झाले लीक आग लागल्याने 4 जणांचा मृत्यू

'अनुपमा' अभिनेत्री रुपाली गांगुली भाजपमध्ये दाखल

महाराष्ट्र गीत : जय जय महाराष्ट्र माझा, गर्जा महाराष्ट्र माझा

मोदींकडून महाराष्ट्र दिनानिमित्त मराठीत शुभेच्छा!

टँकरच्या अपघातामुळे रस्त्यावर तेल सांडलेले पाहून मुख्यमंत्री शिंदे यांनी मदतीचा हात पुढे केला

आर्टरी ब्लॉकेज टाळतात हे 5 सुपरफूड, हृदयविकाराच्या जोखमीपासून तुमचे संरक्षण करेल

स्प्लिट एन्ड्ससाठी हे उपाय अवलंबवा

लाकडी फर्निचरची स्वच्छता घरात असलेल्या या 5 गोष्टींनी करा

लग्नाआधी पार्टनरला विचारून घेतल्या पाहिजे या गोष्टी

झोपण्यापूर्वी खाव्या मनुका, आरोग्याला मिळतील अनेक फायदे

पुढील लेख
Show comments