rashifal-2026

पावसात अन्न विषबाधा होण्याचा धोका असतो, सावधगिरीसाठी या 5 टिप्स अवलंबवा

Webdunia
गुरूवार, 24 जून 2021 (08:00 IST)
मेघसरी सुरु झाल्या आहेत तरी तापमान अद्याप कमी झाले नाही.पावसाळा आणि उन्हाळ्याचे हे संमिश्र हंगाम आरोग्याच्या दृष्टीने अतिशय संवेदनशील आहे.वारंवार तहान लागल्यावर व्यक्ती थंड पितो,तर या हंगामात अन्न खराब होण्यास काही वेळ लागत नाही.या हंगामात अन्नातून विषबाधा होण्याच्या धोका नेहमीच असतो.
 
अशा परिस्थितीत आपल्याला आपल्या आरोग्याची काळजी घेतली पाहिजे.अन्नातून  विषबाधा होण्याचे सर्वात मोठे लक्षण आहे की जेवल्यावर एक ते सहा तासाच्या दरम्यान उलटया होणं सुरु होत.तर असं समजावं की त्या व्यक्तीला अन्नातून  विषबाधा झाली आहे.त्यावर नियंत्रण करण्यासाठी डॉक्टरांचा सल्ला घ्यावा.
 
 
हे मुख्यत: बॅक्टेरियायुक्त अन्न खाण्यामुळे होते. हे टाळण्यासाठी, प्रयत्न केला पाहिजे की घरात फक्त ताजे तयार केलेले अन्नच खावे. जर आपण बाहेरील खाद्यपदार्थ खात असाल तर मग हे लक्षात ठेवा की उघडे ठेवलेले खाद्य पदार्थ आणि अति थंड आणि असुरक्षित असलेले अन्न खाऊ नये.
 
या दिवसात ब्रेड,पाव,इत्यादींमध्ये बुरशी लागते म्हणून ते खरेदी करताना किंवा खाण्यापूर्वी त्यावर त्याची उत्पादन तारीख तपासा.घराच्या स्वयंपाकघरातही स्वच्छता ठेवा.घाणेरडी भांडी वापरू नका.कमी ऍसिड असलेले अन्न खा.
 
 
पुढील कारणांमुळे अन्न विषबाधा होण्याचा धोका जास्त असतो.
 

1 घाणेरड्या भांड्यात अन्न खाल्ल्याने.
 

2 शिळे आणि बुरशीचे अन्न खाल्ल्याने .
 

3 कमी शिजलेले अन्न खाल्ल्याने .
 

4 मांसाहार करू नये.
 

5 फ्रिजमधील बऱ्याच वेळा ठेवलेल्या अन्नाला खाणे टाळावे.
 
 

संबंधित माहिती

सर्व पहा

नक्की वाचा

दत्तात्रेय सिद्ध इंद्रजाल मंत्र: वश मंत्र साधना, मनाची प्रत्येक इच्छा पूर्ण करण्यासाठी मंत्र पाठ करण्याची पद्धत

श्री दत्तात्रेय वज्र कवचम स्तोत्रम् पठण केल्याने सर्व संकट नाहीसे होतात, कष्टांपासून मु्क्ती मिळते

दररोज 1 चमचा मध खाल्ल्याने हे आजार दूर राहतात, हिवाळ्यात मध खाण्याचे फायदे जाणून घ्या

दहावी उत्तीर्ण तरुणांसाठी 25,000हून अधिक एसएससी कॉन्स्टेबल भरती 2025

स्किनकेअर खरेदी करताना, हे आवश्यक घटक नक्की तपासा

सर्व पहा

नवीन

International Anti Corruption Day 2025 आंतरराष्ट्रीय भ्रष्टाचार विरोधी दिवस संपूर्ण माहिती

Turmeric vegetable पौष्टिकतेने समृद्ध रेसिपी हळदीची भाजी

वजन कमी करण्यासाठी मखान्याचे सेवन करा

NHIDCL मध्ये व्यवस्थापक पदासाठी भरती, 15 डिसेंबरपर्यंत अर्ज करा

हिवाळ्यात तुमची त्वचा चमकदार करण्यासाठी फक्त दोन गोष्टी वापरा

पुढील लेख
Show comments