Marathi Biodata Maker

शास्त्रानुसार जेवण केल्यानंतर हे कराच

Webdunia
बुधवार, 19 जून 2019 (10:31 IST)
जेवण केल्यानंतर तोंडात पाणी टाकून चूळ भरतो. त्याला आपण गुळण्या करणे, असे म्हणतो. त्यामुळे तोंड स्वच्छ राहते व शरीरही स्वस्थ राहते. गुळण्या केल्याने तोंडामध्ये दातांत अडकलेले अन्नाचे कण निघून जातात. त्यामुळे दाताला कीड लागत नाही. या गुळण्या १0 ते १५ वेळा कराव्यात. शास्त्रानुसार गुळण्या १६ वेळा करण्याची पद्धत आहे. त्यामुळे जर आपण १-२ वेळा गुळण्या केल्या तर आपल्या दातांमधील अडकलेले मोठे कणच निघतात. तेच आपण १0 ते १५ वेळा गुळण्या केल्या म्हणजेच कोपर्‍यांत अडकलेले कण बाहेर पडतात व तोंडाला दुर्गंधीही येत नाही. जेवणाच्या दरम्यान आपल्या शरीरात उष्णता निर्माण होते. गुळण्या केल्याने व डोळ्यांना पाणी लावल्याने उष्णता शांत होते. जेवण झाल्यावर लगेच पाणी पिऊ नये. कमीत कमी अर्ध्या तासाने पाणी प्यावे. म्हणजेच पचनक्रिया व्यवस्थित होण्यास मदत होते.

संबंधित माहिती

सर्व पहा

नक्की वाचा

Shree Mangeshi Rathyatra Goa 2026 श्री मंगेशी रथयात्रा गोवा बद्दल संपूर्ण माहिती

संत तुकाराम महाराजांचे ५ अभंग जे तुमचे जीवन बदलू शकतात

Essay on Corruption: भ्रष्टाचार: देशाच्या प्रगतीतील मोठा अडथळा

Weight Loss Recipe वजन कमी करायचे आहे? नाश्त्याला बनवा कमी तेलातले बाजरीचे अप्पे

नवर्‍याला 'अहो' म्हणण्यामागे दडलंय तरी काय? मराठी संस्कृतीतील त्यामागचे खास कारण माहित आहे का!

सर्व पहा

नवीन

Kitchen Tips रात्री छोले भिजवायला विसरलात? तर या ट्रिक्स वापरून बनवा स्वादिष्ट छोले

असुरक्षित संबंधानंतर गर्भधारणा कशी टाळावी? स्त्रीरोगतज्ज्ञांनी दिलेला महत्त्वाचा सल्ला

Valentine’s Day 2026 Gift Ideas व्हॅलेंटाईन डे स्पेशल बॉयफ्रेंडसाठी ५ युनिक आणि कस्टमाइज्ड गिफ्ट पर्याय

गुरुप्रतिपदा विशेष दत्तगुरुंना गुळ नारळाच्या लाडूचा दाखवा नैवेद्य

हिवाळ्यात फक्त दहा रुपयांत घरी टोनर बनवा

पुढील लेख
Show comments