Webdunia - Bharat's app for daily news and videos

Install App

कोणी दिला होता हनुमानाला आपल्या शक्ती विसरण्याचा शाप

Webdunia
सोमवार, 26 एप्रिल 2021 (13:41 IST)
आपल्या बालपणात हनुमान खोडकर होते, आणि कधीकधी जंगलात ध्यान करत असलेल्या साधूंना त्रास द्यायचे. हळू-हळू त्यांचा खोडकरपणा वाढू लागला. यामुळे जंगलातील ऋषी-मुनी आणि त्यांचे आई-वडील देखील काळजीत होते. एकदा त्यांच्या आई-वडीलांना साधू-संतांच्या आश्रात जाऊन विनंती केली की हनुमानाचा जन्म कठोर तपस्येनंतर झाला आहे, त्यामुळे यावर कृपा करा.
 
नंतर हनुमान लहान होते म्हणून ऋषींनी त्यांना हलका अभिशाप देण्याचा निर्णय घेतला. त्यांनी विचार केला की जर हनुमानाला आपल्या शक्तींचा विसर पडला तर त्यांच्यावर नियंत्रण राहील. अंगिरा आणि भृगुवंशच्या मुनींनी हनुमानाला शाप दिला की आपण आपल्याला आपल्या बल आणि तेज याचा विसर पडेल आणि कुणी इतर याची आठवण दिली तरच आपण याचा वापर करु शकाल.
 
या शापामुळे हनुमान शांत सुकुमार सारखे वागू लागले होते. किशकिन्दा कांड आणि सुंदरकांड यात या शापाबद्दल उघडकीस आले जेव्हा जामबंत यांनी हनुमंतांना त्यांच्या शक्तींबद्दल स्मरण दिले आणि सीतेला शोधण्यासाठी प्रोत्साहित केले.

संबंधित माहिती

International Labour Day Wishes In Marathi कामगार दिनाच्या शुभेच्छा

International Labour Day 2024 भारतात कामगार दिन कधी सुरू झाला?

रांची मध्ये अपघात शाळेची बस पलटली, 15 मुलं जखमी

एक देखील मुस्लिमला दिले नाही तिकीट, नेत्याने दिला राजीनामा

महाराष्ट्र दिन कोट्स Maharashtra Day Quotes In Marathi

Career in Master of Applied Management : मास्टर ऑफ अप्लाइड मॅनेजमेंट मध्ये करिअर करा

अचानक ब्लड प्रेशर वाढल्यास हा योगाभ्यास करणे

चविष्ट आलू जलेबी

Bra Wearing Benefits रोज ब्रा घालण्याचे हे फायदे तुम्हाला माहीत आहेत का?

बिझनेस डेव्हलपमेंट मॅनेजर बनून करिअर करा, पात्रता जाणून घ्या

पुढील लेख
Show comments