Webdunia - Bharat's app for daily news and videos

Install App

जेवणात जास्त मीठ पडलं, मग हे करा

Webdunia
शनिवार, 16 जानेवारी 2021 (16:18 IST)
अनेकदा जेवण बनवताना अंदाज चुकला की मीठ जास्त पडतं आणि पदार्थ फसला म्हणून आता काय करावं अशी काळजी वाटू लागते. अशात काही सोपे उपाय करुन पटकन पदार्थ चविष्ट करता येऊ शकतो-
 
रस्सा भाजीत मीठ जास्त झाल्यास त्यात थोडा उकडलेला बटाटा घालावा.
वरणात मीठ जास्त झाल्यास कणकेचा छोटा गोळा घालावा. यामुळे जास्त झालेलं मीठ शोषलं जाईल.
नंतर कणकेचा गोळा किंवा बटाटा काढून घ्या. 
सुकी भाजीत मीठ जास्त पडलं तर त्यात जरा भाजलेलं बेसन किंवा दाण्याचं कूट घालू शकता.
मीठ जराच जास्त पडलं असल्यास लिंबू पिळून काम चालवता येऊ शकतं.
जास्त प्रमाणात जेवण तयार करत असताना 2-3 बटाटे शिजवून वेगळ्याने ठेवले पाहिजे ज्याने भाजी कमी पडल्यास किंवा मसाले- मीठ जास्त झाल्यास कस्करुन घालता येतात.

संबंधित माहिती

सर्व पहा

नक्की वाचा

उन्हाळ्यात करा हे 5 सोपे व्यायाम, तुमचे वजन झपाट्याने कमी होईल

पौराणिक कथा : एकलव्याचे समर्पण

Cow Essay in Marathi गाय 20 ओळी खूप सोपा मराठी निबंध

दर ४१ वर्षांनी हनुमानजी कोणाला भेटायला येतात?

Baisakhi 2025 Wishes बैसाखीच्या शुभेच्छा

सर्व पहा

नवीन

खाण्याव्यतिरिक्त, ही भाजी केसांसाठी देखील खूप फायदेशीर आहे, ती लावण्याची योग्य पद्धत जाणून घ्या

नोकरी करणाऱ्या महिला अशा प्रकारे त्यांचे मानसिक आरोग्य वाढवू शकतात, टिप्स जाणून घ्या

लॅपटॉपवर काम करताना मनगटाच्या वेदना कमी करण्यासाठी योगासन

लघु कथा : जादूचे पुस्तक

उन्हाळ्यात टिफिनमधून दुर्गंधी येते का? या ट्रिक अवलंबवा

पुढील लेख
Show comments