Festival Posters

घरात असायला पाहिजे खिडक्या, याने बाहेर निघते निगेटिव्ह एनर्जी आणि घरात येते पॉझिटिव्ह एनर्जी

Webdunia
बुधवार, 9 जानेवारी 2019 (11:25 IST)
वास्तू शास्त्रानुसार, घरात खिडक्या असणे फारच आवश्यक आहे. खिडक्यांमुळे निगेटिव्ह एनर्जी बाहेर निघते आणि पॉझिटिव्ह एनर्जी घरात प्रवेश करते. खिडक्यांमुळे घराची सुंदरता वाढते. वार आणि सूर्याचा प्रकाश देखील खिडक्यांच्या माध्यमाने खोलीत येतो. घरात खिडक्या बनवताना काही वास्तू नियमांकडे लक्ष्य ठेवायला पाहिजे, जे या प्रकारे आहे -
 
1. खिडक्या उघडता आणि बंद करताना आवाज नाही व्हायला पाहिजे. याचा प्रभाव घराच्या सुख-शांतीवर पडतो. यामुळे परिवाराच्या सदस्यांचे मन विचलित होतात.  
 
2. घरात खिडक्यांची संख्या सम असायला पाहिजे, जसे 2, 4 किंवा 6.   
 
3. खिडकीचा आकार भिंतीच्या अनुपातात असायला पाहिजे, न जास्त मोठी न लहान.  
 
4. खोलीच्या एका भिंतीवर एकापेक्षा जास्त खिडक्या नको.  
 
5. शक्य असल्यास घराच्या पूर्व दिशेकडे खिडकी असणे गरजेचे आहे. रोज सकाळी सूर्याची किरण सरळ खोलीत यायला पाहिजे.  
 
6. जर पूर्व दिशेत खिडकी बनवणे शक्य नसेल तर रोशनदान देखील बनवू शकता.  
 
7. वेळो वेळी खिडक्यांची मरम्मत आणि रंग-रोगानं नक्की करायला पाहिजे.  

संबंधित माहिती

सर्व पहा

नवीन

श्री हनुमान चालीसा Hanuman Chalisa

शनिवारची आरती

शनिवारी मारुती स्तोत्र वाचण्याचे फायदे, कधी आणि किती वेळा पठण करावे?

108 names of goddess Lakshmi देवी लक्ष्मीची 108 नावे, शुक्रवारी जपा आणि कृपा‍ मिळवा

आरती शुक्रवारची

सर्व पहा

नक्की वाचा

भिकाऱ्याने दान विकून दारू पिल्यास दात्याला दोष लागतो का?, प्रेमानंद महाराज काय म्हणाले जाणून घ्या

Christmas 2025 Essay in Marahti नाताळ निबंध मराठी

सुंदर त्वचेसाठी तांदळाचे पीठ अशा प्रकारे वापरा, पद्धत जाणून घ्या

हिवाळ्यात ब्रोकोली खाणे अत्यंत फायदेशीर आहे आरोग्य फायदे जाणून घ्या

जोडीदार भावनिक छळ तर नाही करत आहे, अशा प्रकारे ओळखा

पुढील लेख
Show comments