Webdunia - Bharat's app for daily news and videos

Install App

मिठामुळे वास्तूदोष दूर होतो!

मिठामुळे वास्तूदोष दूर होतो
Webdunia
जर तुमच्या घरात वास्तुदोष असेल किंवा कायम पैसाची चणचण राहत असेल अर्थात पैसा कुठून येतो आणि कुठे निघून जातो हे कळत नाही. तर या समस्येपासून सुटका मिळवण्यासाठी नेहमी आपल्या घरात थोडेसे साबूत मीठ ठेवायला पाहिजे.

साबूत मीठ ठेवण्याचे कारण हे आहे की हे पॉझिटिव्ह एनर्जीला आपल्याकडे आकर्षित करून नकारात्मक ऊर्जेला घराबाहेर काढते. म्हणूनच घरात कुठलेही शुभ कार्य करायचे असेल तर मिठाच्या पाण्याने पोचा लावायला पाहिजे.

मनात खिन्नता, भीती, काळजी असल्यास दोन्ही हातात साबूत मीठ घेऊन काही वेळ हातात ठेवून ते वॉशबेसिनमध्ये टाकायला पाहिजे. मीठ घरात इकडे-तिकडे फेकू नये. मीठ हानिकारक वस्तूंना नष्ट करतो व फंगससुद्धा लागू देत नाही.

संबंधित माहिती

सर्व पहा

नवीन

Easter Sunday 2025: ईस्टर संडे कधी साजरा केला जाईल? इतिहास जाणून घ्या

Easter 2025 Wishes In Marathi ईस्टरच्या शुभेच्छा

रविवारी करा आरती सूर्याची

Surya Dev Mantra रविवारी सूर्यदेवाच्या 10 शक्तिशाली मंत्रांचा जप करा, जीवनातील सर्व समस्या नाहीश्या होतील

Easter Sunday 2025 : ईस्टर निमित्त देशातील पाच प्रसिद्ध चर्च माहिती

सर्व पहा

नक्की वाचा

या 5 जीवनसत्त्वांच्या कमतरतेमुळे डोकेदुखी होते, जाणून घ्या उपाय

Natural Cool Water उन्हाळ्यात फ्रीज न वापरता थंड पाणी मिळवा, कसे ते जाणून घ्या

झोपेची समस्या दूर करण्यासाठी या योगासनांचा सराव करा

जातक कथा : दयाळू मासा

स्वप्नात हे पक्षी दिसणे खूप शुभ मानले जाते, जाणून घ्या

पुढील लेख
Show comments