Webdunia - Bharat's app for daily news and videos

Install App

वास्तू शास्त्र संध्याकाळी हे काम चुकूनही करू नये, कमी होईल कर्जाचे प्रमाण

Webdunia
वास्तुशास्त्रात आर्थिक स्थितीला सदृढ आणि धन-संपत्ती वाढवण्यासाठी काही अचूक गोष्टी सांगण्यात आल्या आहेत. तसेच या शास्त्रात एखाद्या विशेष वेळात काही काम करण्याची मनाई आहे. ज्याने तुमच्यावर कर्ज वाढत नाही आणि घरात कायम लक्ष्मीची कृपा राहते. तर जाणून घेऊ की कर्जापासून बचाव करण्यासाठी कोणत्या गोष्टी संध्याकाळच्या वेळेस करू नये.  
 
1. लक्ष्मीला घरात स्वच्छता फार पसंत आहे. पण लक्षात ठेवण्यासारखे म्हणजे संध्याकाळी घरात साफ सफाई कचरा काढू नये. असे केल्याने घरात दरिद्रता आणि कर्ज वाढत.  
 
2. संध्याकाळच्या वेळेस झोपणे वास्तुशास्त्रात निषेध आहे. या सवयीमुळे तुमच्या घरात दरिद्री वाढते आणि तुमच्यावर कर्ज घेण्याची वेळ येते. झोपण्याच्या जागेवर संध्याकाळी पूजा-पाठ करावा.  
 
3. पूजा-पाठ किंवा इतर कोणत्या कामासाठी संध्याकाळी तुळशीचे पान तोडू नये. असे केल्याने तुमची आर्थिक स्थिती कमजोर होऊ शकते.  
 
4. संध्याकाळी कोणाकडून पैसे उधार घेऊ नये आणि कोणाला देऊ देखील नाही. यामुळे तुमच्यावर कर्ज वाढत आणि पैशांचा प्रवाह उलट दिशेत होतो.  
 
5. घरातील भिंती आणि कोपर्‍यांच्या स्वच्छतेचे खास लक्ष ठेवावे. म्हणून नेमाने घराची स्वच्छा करावी. 

संबंधित माहिती

कालाष्टमी म्हणजे काय? कालभैरव पूजा कशी करावी?

आरती बुधवारची

रांजणगावाचा महागणपती

सुखकर्ता दुखहर्ता – Sukhkarta Dukhharta Aarati

4 मे रोजी Varuthini Ekadashi 2024 व्रत, जाणून घ्या कशी करावी भगवान विष्णूची पूजा

जेवण बनवतांना गॅस सिलेंडर झाले लीक आग लागल्याने 4 जणांचा मृत्यू

'अनुपमा' अभिनेत्री रुपाली गांगुली भाजपमध्ये दाखल

महाराष्ट्र गीत : जय जय महाराष्ट्र माझा, गर्जा महाराष्ट्र माझा

मोदींकडून महाराष्ट्र दिनानिमित्त मराठीत शुभेच्छा!

टँकरच्या अपघातामुळे रस्त्यावर तेल सांडलेले पाहून मुख्यमंत्री शिंदे यांनी मदतीचा हात पुढे केला

पुढील लेख
Show comments