Webdunia - Bharat's app for daily news and videos

Install App

वरळी अपघात प्रकरण अपघात नसुन हत्येचा गुन्हा नोंदवण्याची आदित्य ठाकरे यांची मागणी

Webdunia
बुधवार, 10 जुलै 2024 (21:55 IST)
सध्या वरळी प्रकरणात आरोपी मिहीर शाह ला पोलिसांनी ताब्यात घेतले असून त्याला 7 दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे. 

या प्रकरणात शिवसेने युबीटीचे नेते आदित्य ठाकरे यांनी हे प्रकरण अपघात नसून हत्येचे प्रकरण म्हणून मानले जावे अशी मागणी केली आहे. 

पत्रकारांशी संभाषण करताना त्यांनी सत्ताधारी शिवसेना नेते राजेश शहा यांचा मुलाला अटक करण्यात दिरंगाई का करण्यात आली असा सवाल केला. 

रविवारी पहाटे मिहीर शाहने बीएमडब्ल्यूने दुचाकीवरून जात असलेल्या दाम्पत्याला मागून धडक दिली आणि उडवलं. या अपघातात महिलेचा मृत्यू झाला. या अपघाताच्या दोन दिवसानंतर मिहीरला अटक केली. 
हे प्रकरण हिट अँड रन म्हणून पहिले जाऊ नये तर हे प्रकरण गुन्ह्याचे असल्याची नोंद करावी. अशी आमची मागणी आहे. 
 
वरळी विधानसभा मतदारसंघाचे प्रतिनिधित्व करणाऱ्या आदित्य ठाकरे यांनी मिहीरला अटक करण्यात पोलिसांनी निष्काळजीपणा केल्याचा आरोप केला. ते म्हणाले, “मिहिर शाह 60 तास कुठे लपला होता? मुख्यमंत्र्यांनी उत्तर द्यावे.
 
Edited by - Priya Dixit   
 
 

संबंधित माहिती

सर्व पहा

नक्की वाचा

साप्ताहिक राशीफल 16 सप्टेंबर ते 22 सप्टेंबर 2024

14 सप्टेंबरपासून बुध नक्षत्र परिवर्तन, 3 राशींसाठी हा आठवडा चांगला राहणार

18 सप्टेंबरला शुक्र गोचरमुळे मालव्य योग, 3 राशींना मिळेल छप्‍पर फाड धन

जिवंत व्यक्ती स्वतःच श्राद्ध करू शकते का? माणसाने जिवंत असताना त्याचे श्राद्ध कधी करावे?

अनंत चतुर्दशी 2024: गणेश विसर्जनाची वेळ आणि योग्य पद्धत

सर्व पहा

नवीन

नंदुरबार: आफ्रिकन स्वाइन फ्लू रोखण्यासाठी मोठ्या प्रमाणात डुकरांना मारण्याचे आदेश

धुळ्यात एकाच कुटुंबातील चार जणांचा गूढ मृत्यू, पोलीस तपासात गुंतले

ऑक्टोबरच्या पहिल्या आठवड्यात भूमिगत मेट्रो सुरू होणार

महाराष्ट्रात तिसरी युतीची शक्यता, या नेत्यांना एकत्र आणण्याचे प्रयत्न, MVA आणि महायुतीमधील तणाव वाढणार

भंडारा: गणेश विसर्जन मिरवणुकीत छत कोसळले, 30 हून अधिक महिला जखमी

पुढील लेख
Show comments