Webdunia - Bharat's app for daily news and videos

Install App

'सूर नवा ध्यास नवा'ची अक्षया ठरली विजेती

Webdunia
सोमवार, 10 फेब्रुवारी 2020 (10:54 IST)
ज्या नवोदित गायक-गायिकाच्या गाण्यांनी अवघ्या महाराष्ट्राला मंत्रमुग्ध केले, ज्यांच्या निरागस सुरांना संपूर्ण महाराष्ट्राने पसंती दिली. ज्यांनी विविध शैलींची गाणी अत्यंत सहजतेने सादर करून महाराष्ट्रातील तमाम प्रेक्षकांची मन जिंकली. त्या 'सूर नवा ध्यास नवा'च्या गुणी गायकांची अंतिम फेरी नुकतीच मुंबईत रंगली होती. 
 
स्पर्धेच्या अंतिम सोहळ्यात डोंबिवलीच्या अक्षया अय्यर हिने विजेतेपदावर मोहोर उमटवली. आपल्या मंत्रमुग्ध आवाजाने अक्षयाने सर्वांना भारावून टाकले. सुवर्ण कट्यार आणि दोन लाख रुपयांची ती मानकरी ठरली आहे.

संबंधित माहिती

जेवण बनवतांना गॅस सिलेंडर झाले लीक आग लागल्याने 4 जणांचा मृत्यू

'अनुपमा' अभिनेत्री रुपाली गांगुली भाजपमध्ये दाखल

महाराष्ट्र गीत : जय जय महाराष्ट्र माझा, गर्जा महाराष्ट्र माझा

मोदींकडून महाराष्ट्र दिनानिमित्त मराठीत शुभेच्छा!

टँकरच्या अपघातामुळे रस्त्यावर तेल सांडलेले पाहून मुख्यमंत्री शिंदे यांनी मदतीचा हात पुढे केला

कल्याणमधून श्रीकांत शिंदे आणि ठाण्यातून नरेश गणपत म्हस्के यांना तिकीट

'मी जिवंत असेपर्यंत मुस्लिमांना धर्माच्या आधारे आरक्षण देणार नाही', पंतप्रधान मोदींचे मोठे वक्तव्य

मुबंई लोकसभेच्या 6 जागांसाठी या नेत्यांमध्ये होईल सामना

Russia-Ukraine War : ओडेसामध्ये रशियाचा क्षेपणास्त्र हल्ला, पाच जण ठार

नेहरू-गांधी घराण्याच्या तीन पिढ्यांनी देशासाठी बलिदान दिले; शरद पवारांचे वक्तव्य

पुढील लेख
Show comments