Webdunia - Bharat's app for daily news and videos

Install App

इमारतीचा स्लॅब कोसळला ढिगाऱ्याखाली 5 लोक अडकले तर 11 जणांना सुखरूप बाहेर काढले

Webdunia
शनिवार, 15 मे 2021 (19:14 IST)
ठाणे जिल्ह्यातील उल्हासनगर शहरात निवासी इमारत कोसळल्यामुळे किमान 11 जणांना सुखरुप बाहेर काढण्यात आले.
ठाणे महानगरपालिकेच्या स्थानिक आपत्ती व्यवस्थापन कक्षाचे प्रमुख संतोष कदम यांनी सांगितले की ही घटना चार मजली निवासी इमारतीत दुपारी दीडच्या सुमारास घडली.
ते म्हणाले की, चौथा मजला पडल्यानंतर इतर मजल्यांची बाल्कनीही पडत राहिली, या मध्ये  बरेच लोक अडकले.
अधिकाऱ्याने  सांगितले की स्थानिक अग्निशमन दलाने घटनास्थळी धाव घेतली आणि 11 जणांना सुखरुप बाहेर काढले आणि त्यांना प्राथमिक उपचारासाठी स्थानिक रुग्णालयात नेले.
ठाणे आपत्ती प्रतिसाद दलाचे पथक अग्निशमन दलाचे जवान मलबा काढण्यासाठी आणि त्यात अडकलेल्या पाच लोकांना बाहेर काढण्यात मदत करण्यासाठी घटनास्थळी पोहोचले आहे.
 
 

संबंधित माहिती

जेवण बनवतांना गॅस सिलेंडर झाले लीक आग लागल्याने 4 जणांचा मृत्यू

'अनुपमा' अभिनेत्री रुपाली गांगुली भाजपमध्ये दाखल

महाराष्ट्र गीत : जय जय महाराष्ट्र माझा, गर्जा महाराष्ट्र माझा

मोदींकडून महाराष्ट्र दिनानिमित्त मराठीत शुभेच्छा!

टँकरच्या अपघातामुळे रस्त्यावर तेल सांडलेले पाहून मुख्यमंत्री शिंदे यांनी मदतीचा हात पुढे केला

कल्याणमधून श्रीकांत शिंदे आणि ठाण्यातून नरेश गणपत म्हस्के यांना तिकीट

'मी जिवंत असेपर्यंत मुस्लिमांना धर्माच्या आधारे आरक्षण देणार नाही', पंतप्रधान मोदींचे मोठे वक्तव्य

मुबंई लोकसभेच्या 6 जागांसाठी या नेत्यांमध्ये होईल सामना

Russia-Ukraine War : ओडेसामध्ये रशियाचा क्षेपणास्त्र हल्ला, पाच जण ठार

नेहरू-गांधी घराण्याच्या तीन पिढ्यांनी देशासाठी बलिदान दिले; शरद पवारांचे वक्तव्य

पुढील लेख
Show comments