Webdunia - Bharat's app for daily news and videos

Install App

चिराग पासवान मुंबईत म्हणाले- जातीची जनगणना झाली पाहिजे;

chirag paswan
Webdunia
गुरूवार, 26 सप्टेंबर 2024 (10:18 IST)
केंद्रीय मंत्री आणि लोक जनशक्ती पक्षाचे अध्यक्ष चिराग पासवान यांनी बुधवारी देशभरात जात-आधारित जनगणनेची बाजू मांडली. तसेच ते म्हणाले की, या प्रक्रियेतून मिळणारा डेटा समाजातील ज्या घटकांना पुढील उन्नतीची गरज आहे, त्यांची खरी लोकसंख्या जाणून घेण्यास मदत होईल.   
 
मिळालेल्या माहितीनुसार मुंबईत एका कार्यक्रमात बोलताना केंद्रीय अन्न प्रक्रिया मंत्री पासवान म्हणाले की, 'आमची भूमिका अगदी स्पष्ट आहे. तसेच जातीवर आधारित जनगणना झाली पाहिजे, कारण  समाजातील लोकांना मुख्य प्रवाहात आणण्यासाठी अनेक धोरणे जातीच्या आधारावर बनवली जातात. . तसेच त्या समाजाच्या लोकसंख्येची आकडेवारी तरी सरकारकडे असली पाहिजे, जेणेकरून त्यानुसार निधीचे वाटप करता येईल.

Edited By- Dhanashri Naik 

संबंधित माहिती

सर्व पहा

नक्की वाचा

चारधामची यात्रा यमुनोत्रीपासूनच का सुरू होते? यामागील धार्मिक कारण जाणून घ्या...

Sant Gora Kumbhar महाराष्ट्रातील संत गोरा कुंभार संपूर्ण माहिती

लग्नात जेवण करताना या चुका करू नका, वास्तु नियम पाळा अन्यथा आरोग्य बिघडू शकते

स्वामी विवेकानंदांचे हे विचार तुमचे जीवन बदलतील आणि यशाच्या शिखरावर नेतील

उन्हाळ्यात सेवन करा थंडगार Fennel syrup

सर्व पहा

नवीन

मोदींचा मास्टर प्लान: पाकिस्तानचा 'Endgame' तयार, शेजारी देशाचे तुकडे तुकडे होतील का?

संजय राऊत यांचा भाजपवर हल्लाबोल, पहलगाम हल्ला लपवण्यासाठी सरकारची नवीन रणनीती, म्हणाले- हे राहुल गांधींचे श्रेय

LIVE: पंतप्रधान नरेंद्र मोदी आज मुंबई दौऱ्यावर

Mumbai Weather Today १ मे रोजी आकाश निरभ्र राहण्याची शक्यता IMD ने वर्तवली आहे; कधी ढगाळ राहील जाणून घ्या

"मराठी भाषा" वर घोषवाक्य

पुढील लेख
Show comments