Webdunia - Bharat's app for daily news and videos

Install App

पालघर मध्ये अल्पवयीन मुलीवर बलात्कार, गर्भवती राहिल्याने गर्भपात केले, भाऊ आणि काकाला अटक

rape
Webdunia
शुक्रवार, 14 फेब्रुवारी 2025 (16:33 IST)
पालघर मध्ये नात्याला काळिमा फासणारी घटना समोर आली आहे. एका 16 वर्षीय अल्पवयीन मुलीने तिच्या भावावर आणि काकावर गंभीर आरोप केले आहे. मुलीने तिच्या काकांवर आणि भावावर अनेकदा तिच्यावर बलात्कार केल्याचा आरोप केला आहे. नंतर मुलगी गर्भवती झाल्याने तिला गर्भपात करण्यास बाध्य केले. या प्रकरणी पोलिसांनी भाऊ आणि काकाला अटक केली आहे. 
ALSO READ: ठाण्यात २२ लाख रुपयांच्या हायब्रिड गांजा जप्त, दोघांना अटक
हे प्रकरण पालघरचे असून एका 16 वर्षीय अल्पवयीन मुलीवर तिच्या काकाने आणि भावाने वारंवार बलात्कार करण्याची धक्कादायक घटना घडली आहे. या मुळे ती गरोदर राहिली.काका आणि भावाला हे कळल्यावर त्यांनी तिला गर्भपात करण्यासाठी नेले आणि गर्भपात केला. 
ALSO READ: सर्वोच्च न्यायालयाकडून पूजा खेडकरला दिलासा, अटींसह अंतरिम जामिनात वाढ
तिने पोलीस ठाण्यात दोघांच्या विरोधात तक्रार दाखल केली. मुलीने तक्रारीत म्हटले आहे की गेल्या वर्षी ऑक्टोबर ते डिसेम्बर दरम्यान तिच्या भावाने आणि तिच्या काकाने तिच्यावर अनेकदा बलात्कार केला.
ALSO READ: संजय राऊतांच्या विधानानंतर जितेंद्र आव्हाडांचे चोख प्रत्युत्तर, म्हणाले- पवार कोणत्या व्यासपीठावर जातील हे राऊत ठरवणार नाही
गर्भवती राहिल्यावर तिचे गर्भपात करण्यासाठी नेले. या प्रकरणी आरोपी भावावर आणि काकांच्या विरुद्ध गर्भपात, धमकी आणि पॉक्सो कायद्यांतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या संपूर्ण प्रकरणाची चौकशी केल्यावर मीरा- भाईंदर वसई- विरार पोलिसांनी आरोपी भावाला आणि काकाला अटक केली आहे. 
Edited By - Priya Dixit
 

संबंधित माहिती

सर्व पहा

नक्की वाचा

चारधामची यात्रा यमुनोत्रीपासूनच का सुरू होते? यामागील धार्मिक कारण जाणून घ्या...

Sant Gora Kumbhar महाराष्ट्रातील संत गोरा कुंभार संपूर्ण माहिती

लग्नात जेवण करताना या चुका करू नका, वास्तु नियम पाळा अन्यथा आरोग्य बिघडू शकते

स्वामी विवेकानंदांचे हे विचार तुमचे जीवन बदलतील आणि यशाच्या शिखरावर नेतील

उन्हाळ्यात सेवन करा थंडगार Fennel syrup

सर्व पहा

नवीन

ठाणे: फोन वापरावरून झालेल्या वादातून तरुणीने ११ व्या मजल्यावरून उडी घेत केली आत्महत्या

LIVE: मनोज जरांगे यांनी मुख्यमंत्री फडणवीस यांना अल्टिमेटम दिला

महाराष्ट्रातील औरंगजेब आणि इतर आक्रमकांच्या कबरी हटवणे हे मुख्यमंत्रीचें पहिले कर्तव्य-द्वारका शारदा पीठाचे शंकराचार्य

मनोज जरांगे पाटील पुन्हा उपोषण करणार; मागण्या पूर्ण करण्याची शेवटची तारीख दिली ६ जून

पहलगाम दहशतवादी हल्ल्याबाबत सरकारच्या प्रत्येक निर्णयाला संघाचा पाठिंबा, मोहन भागवत पंतप्रधान मोदींना भेटले

पुढील लेख
Show comments