Webdunia - Bharat's app for daily news and videos

Install App

मुंबई ते तिरुवनंतपुरम जाणाऱ्या फ्लाइटमध्ये बॉम्बच्या धमकीमुळे दहशत

Webdunia
गुरूवार, 22 ऑगस्ट 2024 (09:32 IST)
मुंबईहून तिरुअनंतपुरमला जाणाऱ्या विमानाला धमकी मिळाल्यानंतर तिरुअनंतपुरम आंतरराष्ट्रीय विमानतळावर संपूर्ण आणीबाणी घोषित करण्यात आली. तसेच अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, विमान सकाळी ८ च्या सुमारास विमानतळावर उतरले. तसेच प्रवाशांना विमानातून बाहेर काढण्यात आले आहे. विमानात एकूण 135 प्रवासी होते.
 
मिळालेल्या माहितीनुसार एअर इंडियाच्या विमानात बॉम्बची धमकी मिळाल्यानंतर दहशद पसरली होती. मुंबईहून तिरुअनंतपुरमला जाणाऱ्या विमानाला ही धमकी मिळाल्यानंतर तिरुअनंतपुरम आंतरराष्ट्रीय विमानतळावर संपूर्ण आणीबाणी घोषित करण्यात आली. तिरुअनंतपुरम विमानतळावर पोहोचताच पायलटने बॉम्बच्या धोक्याची माहिती दिली.

Edited By- Dhanashri Naik 

संबंधित माहिती

सर्व पहा

नक्की वाचा

साप्ताहिक राशीफल 16 सप्टेंबर ते 22 सप्टेंबर 2024

14 सप्टेंबरपासून बुध नक्षत्र परिवर्तन, 3 राशींसाठी हा आठवडा चांगला राहणार

18 सप्टेंबरला शुक्र गोचरमुळे मालव्य योग, 3 राशींना मिळेल छप्‍पर फाड धन

जिवंत व्यक्ती स्वतःच श्राद्ध करू शकते का? माणसाने जिवंत असताना त्याचे श्राद्ध कधी करावे?

अनंत चतुर्दशी 2024: गणेश विसर्जनाची वेळ आणि योग्य पद्धत

सर्व पहा

नवीन

नंदुरबार: आफ्रिकन स्वाइन फ्लू रोखण्यासाठी मोठ्या प्रमाणात डुकरांना मारण्याचे आदेश

धुळ्यात एकाच कुटुंबातील चार जणांचा गूढ मृत्यू, पोलीस तपासात गुंतले

ऑक्टोबरच्या पहिल्या आठवड्यात भूमिगत मेट्रो सुरू होणार

महाराष्ट्रात तिसरी युतीची शक्यता, या नेत्यांना एकत्र आणण्याचे प्रयत्न, MVA आणि महायुतीमधील तणाव वाढणार

भंडारा: गणेश विसर्जन मिरवणुकीत छत कोसळले, 30 हून अधिक महिला जखमी

पुढील लेख
Show comments