Webdunia - Bharat's app for daily news and videos

Install App

कल्याणच्या रेल्वे शाळेत विद्यार्थ्यांनी प्रतिज्ञा घेतली

Webdunia
मंगळवार, 5 एप्रिल 2022 (20:24 IST)
कल्याणच्या रेल्वे शाळेत दोन वर्षांनंतर एक सुंदर दृश्य दिसले.तब्बल दोन वर्षानंतर नवीन शैक्षणिक सत्र सुरू होण्यापूर्वी उत्साही विद्यार्थ्यांनी प्रतिज्ञा घेतली.
 
कोरोनाच्या प्रादुर्भावामुळे शाळा बंद करण्यात आल्या होत्या. मात्र आता कोरोनाची लाट ओसरल्यामुळे आता सर्व निर्बंध काढण्यात आले आहे. आणि थांबलेले जीवन पुन्हा पूर्ववत सुरु करण्यात आले आहे. राज्यातील शाळा पुन्हा सुरु करण्यात आल्या आहेत. कल्याणच्या रेल्वेच्या शाळेत दोन वर्षांनंतर सुंदर दृश्य पाहायला मिळाले.

नवीन शैक्षिणक सत्र सुरु होण्यापूर्वी या शाळेतील विद्यार्थ्यांमध्ये मोठ्या प्रमाणात उत्साह दिसला आणि या उत्साही विद्यार्थ्यांनी प्रतिज्ञा घेतली.  
 

संबंधित माहिती

Lok sabha elections 2024 : भाजपला आता आरएसएसची गरज नाही,उद्या ते आरएसएसला नकली म्हणतील- उद्धव ठाकरे

एअर इंडिया एक्स्प्रेस विमानाने उड्डाण करताच इंजिनला आग, सुदैवाने 179 प्रवाशांचे प्राण वाचले

मुंबई पोलिसांना दादर येथील मॅकडोनाल्ड बॉम्बने उडवून देण्याची धमकीचा कॉल

चाकण शिक्रापूर मार्गावर गॅस चोरी करताना गॅस टॅंकरचा भीषण स्फोट

अफगाणिस्तानात पावसाचा उद्रेक, पुरामुळे 68 जणांचा मृत्यू

बाबा रामदेव यांना पुन्हा धक्का! पतंजलीची सोनपापडी गुणवत्ता चाचणीत फेल!

जम्मू-काश्मीरमध्ये दोन ठिकाणी दहशतवादी हल्ले, शोपियां मध्ये माजी सरपंचाची हत्या

पुणे सोलापूर महामार्गावर होर्डिंग कोसळलं, दोघे जखमी

RR vs KKR : राजस्थानला अव्वल स्थानी असलेल्या कोलकाताचा पराभव करून दुसरे स्थान मिळवायचे आहे

आंध्र प्रदेशातील अनंतपूरमध्ये रस्ता अपघात, एकाच कुटुंबातील सहा जणांचा मृत्यू

पुढील लेख
Show comments