Marathi Biodata Maker

राज्यात आजपासून तापमान वाढणार?

Webdunia
शनिवार, 14 मार्च 2020 (12:30 IST)
मुंबईसह राज्यात थंड आणि उष्ण असा तापमानाचा चढउतार पाहायला मिळत आहे. मात्र शनिवारपासून हळहळू तापमानवाढीला सुरुवात होईल, अशी शक्यता हवामान विभागाने वर्तवली आहे. शुक्रवारी राज्यात कमाल आणि किमान तापमान सरासरीहून कमी नोंदवण्यात आले. त्यामुळे तापमानबदलामुळे नागरिकांच्या आरोग्यावर परिणाम होऊ शकतो.
 
शुक्रवारी सकाळी मुंबईत अधिक गारठा जाणवला. सांताक्रूझ येथे किमान तापमान सरासरीपेक्षा ३.७ अंशांनी कमी होतं. त्यामुळे सांताक्रूझ येथे किमान तापमान १७.४ अंश तर कुलाबामध्ये १९ अंश नोंदवण्यात आलं. तसंच किमान तापमानातील ही घसरण शनिवारीही अनुभवायला मिळू शकते, असं प्रादेशिक हवामान विभागाकडून सांगण्यात आलं.

संबंधित माहिती

सर्व पहा

नक्की वाचा

स्वर्ग आणि नरक खरंच असतात का? जाणून घ्या सत्य

Wheat Storage Tips: अशा प्रकारे साठवा गहू; वर्षभर सुरक्षित राहील एकही कीड लागणार नाही

What is Box Breathing फक्त ४ सेकंदात मिळवा मानसिक शांती: जाणून घ्या बॉक्स ब्रीदिंगची जादू

एप्रिल ते जूनच्या सुट्ट्यांमध्ये भारतातील या अद्भुत सणांना आवर्जून भेट द्या; ज्यामुळे तुमची सहल अविस्मरणीय ठरेल

Salt vastu remedies घरात लोक सतत आजारी पडत असतील तर एकदा हे नक्की करुन बघा

सर्व पहा

नवीन

परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी ऑटो चालकांच्या परवान्यांची तपासणी करण्याचे आदेश दिले

पायल नागने विश्वविजेती शीतल देवीचा पराभव करून सुवर्णपदक पटकावले

SRH vs LSG Playing 11:सनरायझर्ससमोर विजयी लय कायम ठेवण्याचे आव्हान

डोनाल्ड ट्रम्प यांनी दावा केला आहे की तेहरानमधील 'मोठ्या हल्ल्यात' एक इराणी लष्करी अधिकारी ठार

दुसरा अमेरिकन एफ-१५ई पायलट सापडला, इराणमधून बाहेर काढणे हे एक मोठे आव्हान

पुढील लेख
Show comments