Webdunia - Bharat's app for daily news and videos

Install App

दहावी, बारावीच्या परीक्षांबाबत शिक्षणमंत्र्यांची आज बैठक

Webdunia
मंगळवार, 6 एप्रिल 2021 (08:18 IST)
दहावी, बारावीच्या परीक्षांबाबत मंगळवारी शिक्षणंत्री वर्षा गायकवाड यांनी ही महत्त्वपूर्ण बैठक बोलावली आहे. राज्यात वाढत्या कोरोनामुळे कडक  निर्बंध लागू झाल्याने परीक्षा नेमक्या कशा घ्याच्या यावर याबैठकीत चर्चा होणार असल्याची माहिती आहे.
 
गेल्या काही दिवसांपासून राज्यातील अनेक विद्यार्थी दहावी आणि बारावीची परीक्षा ऑफलाइनच झाल्या पाहिजेत अशी मागणी करत आहेत. यातच राज्यात  वाढत्या कोरोना संसर्गामुळे 5 एप्रिलपासून राज्यात कडक निर्बंध घोषित करण्यात आले. नव्या निर्बंधांमुळे दहावी, बारावीच्या परिक्षांबाबत विद्यार्थी आणि पालकांमध्ये गोंधळ उडाला आहे. त्यामुळे दहावी आणि बारावीच्या परीक्षा होणार आहेत का? झाल्या तरी कशा त्या पद्धतीने होणार? किंवा झाल्या नाही तर  विद्यार्थ्यांना गुण कसे देणार? अशा अनेक बाबींवर चर्चा करण्यासाठी बैठक होणार आहे. या बैठकीत शिक्षण मंडळातील अधिकार्यां्सह चर्चा होणार आहे. त्याचप्रमाणे सीबीएससी आणि आसीएससी बोर्डासहदेखील चर्चा करावी लागणार आहे.

संबंधित माहिती

जेवण बनवतांना गॅस सिलेंडर झाले लीक आग लागल्याने 4 जणांचा मृत्यू

'अनुपमा' अभिनेत्री रुपाली गांगुली भाजपमध्ये दाखल

महाराष्ट्र गीत : जय जय महाराष्ट्र माझा, गर्जा महाराष्ट्र माझा

मोदींकडून महाराष्ट्र दिनानिमित्त मराठीत शुभेच्छा!

टँकरच्या अपघातामुळे रस्त्यावर तेल सांडलेले पाहून मुख्यमंत्री शिंदे यांनी मदतीचा हात पुढे केला

कल्याणमधून श्रीकांत शिंदे आणि ठाण्यातून नरेश गणपत म्हस्के यांना तिकीट

'मी जिवंत असेपर्यंत मुस्लिमांना धर्माच्या आधारे आरक्षण देणार नाही', पंतप्रधान मोदींचे मोठे वक्तव्य

मुबंई लोकसभेच्या 6 जागांसाठी या नेत्यांमध्ये होईल सामना

Russia-Ukraine War : ओडेसामध्ये रशियाचा क्षेपणास्त्र हल्ला, पाच जण ठार

नेहरू-गांधी घराण्याच्या तीन पिढ्यांनी देशासाठी बलिदान दिले; शरद पवारांचे वक्तव्य

पुढील लेख
Show comments