Webdunia - Bharat's app for daily news and videos

Install App

महाराष्ट्रच्या राजनीतीमध्ये राज ठाकरेंच्या मुलाची एंट्री, जात-पातीला घेऊन MNS प्रमुख काय म्हणाले?

Webdunia
सोमवार, 24 जून 2024 (14:52 IST)
महाराष्ट्रात होणाऱ्या आगामी विधानसभा निवडणुकीला घेऊन महाराष्ट्र नवनिर्माण सेनाची बैठक झाली. या बैठकीमध्ये विधानसभा निवणुकीला घेऊन खास रणनीती बनवण्यात आली आहे.
 
महाराष्ट्रची राजधानी मुंबई मध्ये सोमवारी राज ठाकरेंची पार्टी महाराष्ट्र नवनिर्माण सेनानेची बैठक झाली. या बैठकीमध्ये आगामी विधानसभा निवडणूक तयारी पाहण्यात आली. राज्यातील सर्व  288 विधानसभा सिट वर सर्वे एमएनएस कडून केला जात आहे. आतापर्यंत 88 सिटांचा सर्वे रिपोर्ट आला आहे.  
 
राज ठाकरेंचे चिरंजीव उतरतील राजनीति मध्ये- 
महायुतिसोबत युती करणे किंवा एकटेच लढणार, यावर मंथन केले जात आहे. जुलै महिन्यापासून राज ठाकरे महाराष्ट्र दौरा करणार आहे. राज ठाकरेंचा मुलगा अमित ठाकरेंची देखील महाराष्ट्र विधानसभा निवडणूक मध्ये खास एंट्री होणार आहे.  अमित ठाकरे महाराष्ट्र विधानसभा निवडणूकमध्ये पार्टीच्या  प्रचारमध्ये महत्वाची भूमिका निभावणार आहे. 
 
पार्टी नेत्यांना दिली आहे जबाबदारी- 
पार्टीची कोर ग्रुप बैठकला घेऊन महाराष्ट्र नवनिर्माण सेनाचे अध्यक्ष राज ठाकरे म्हणाले की, 'आज आमच्या पार्टीची बैठक होती.' या बैठकीमध्ये आम्ही निवडणूक वर चर्चा केली. सर्वांना जबाबदारी देण्यात आली आहे.  
 
सर्वांना सोबत घेऊन चालणे गरजेचे आहे-  
या सोबतच राज ठाकरे म्हणाले की, 'ज्या प्रकारे ओबीसी आणि मराठा समाजमध्ये व्देष वाढत आहे. सर्व समाजाला सोबत घेऊन चालणे गरजेचे आहे. जातिवादने मत मिळतात, याकरिता नेता याला पुढे नेत आहे. जातिवादने मताची वाटणी होते. मी पाहिले आहे की, राज्यातील शाळेतील विद्यार्थी देखील जातीबद्द्दल बोलत आहे. 
 
जुलै मध्ये करतील महाराष्ट्र दौरा-
राज ठाकरे म्हणाले की, ते राज्यामध्ये जाति आणि धर्माच्या नावावर विष पसरविले जाते आहे. यामुळे त्यांना फायदा होतो, म्हणून विष फैलावत आहे.  उत्तर प्रदेश आणि बिहार सारख्या घटना आपल्या राज्यामध्ये होत आहे. जातीच्या नावावर इथे खून-खराबा होत आहे. तसेच ते म्हणाले की जुलैमध्ये महाराष्ट्र दौरा करणार आहे. 

संबंधित माहिती

सर्व पहा

नक्की वाचा

Navratri 2024 : महाराष्ट्रातील प्रसिद्ध जागृत देवी मंदिरे

Ekadashi Shradh 2024 पितरांच्या उद्धारासाठी एकादशी श्राद्ध नक्की करावे, सद्गती मिळेल

घरात कटकटी होत आहेत? तर हे 5 प्रभावी उपाय नक्की करून पहा

कोणी मनुका खाऊ नये? या लोकांनी रिकाम्या पोटी किशमिश खाल्ल्यास समस्या वाढू शकतात

केवळ फायदेच नाही, अंडी खाल्ल्याने होऊ शकतात आरोग्याला हे 6 नुकसान

सर्व पहा

नवीन

कोरोना महामारीदरम्यान मृत्यू झालेल्या 5 कोरोना योद्ध्यांना दिल्ली सरकार प्रत्येकी 1 कोटी रुपये देणार

महाराष्ट्रात विधानसभा निवडणुका कधी होणार? मुख्य निवडणूक आयुक्तांनी सांगितले

दिल्लीहून न्यूयॉर्कला जाणाऱ्या फ्लाइटमध्ये प्रवाशांच्या जेवणात आढळले झुरळ

मुंबई सिनेट निवडणुकामध्ये शिवसेनाने यश मिळवला, ही तर विजयाची सुरुवात -आदित्य ठाकरे

अरविंद केजरीवाल लवकरच मुख्यमंत्री निवासस्थान सोडणार

पुढील लेख
Show comments