Webdunia - Bharat's app for daily news and videos

Install App

बच्चू कडू दोन शेतकऱ्यासह निघाले दिल्लीच्या दिशेने

Webdunia
मंगळवार, 8 डिसेंबर 2020 (08:46 IST)
नवी दिल्लीतील शेतकऱ्यांच्या आंदोलनाला समर्थन देण्यासाठी राज्यमंत्री बच्चू कडू हे दीड ते दोन हजार शेतकऱ्यांसह नवी दिल्लीला निघाले आहेत. यासाठी शेतकऱ्यांसह अमरावतीवरून बच्चू कडू यांनी बाईकवर प्रवास सुरू केला आहे. सोमवारी सकाळी शेतकरी आंदोलनाचा हा ताफा भोपाळहून रवाना झाला आहे. ते मंगळवारी दिल्लीला पोहोचतील.
 
दिल्लीला गेल्यानंतर पुढल्या आंदोलनाची रूपरेषा ठरणार आहे, असे बच्चू कडू यांनी सांगितले. शेतकऱ्यांच्या मागण्या केंद्र सरकार का पूर्ण करू शकत नाही असा सवाल शेतकर्‍यांनी विचारला आहे. केंद्राच कृषी धोरण शेतकऱ्यांना मारक आहे. यामुळेच आता हे आंदोलन पुकारले असल्याचे आंदोलकांचे म्हणणे आहे. 

संबंधित माहिती

हैदराबाद विरुद्ध लखनौ सामना हा आयपीएल प्लेऑफ क्वालिफायरसारखा असेल

धाराशिवमध्ये मतदान केंद्राजवळ चाकूने हल्ला करून एकाची हत्या

रुपाली चाकणकर यांच्या विरोधात पुण्यात गुन्हा दाखल

कोल्हापूर मतदान केंद्रावर वृद्धाचा हृदय विकाराच्या धक्क्याने मृत्यू

भारतीय महिलां आणि पुरुष संघ 4x400 मीटर रिले संघ पॅरिस ऑलिम्पिकसाठी पात्र ठरला

पुढील लेख
Show comments