Webdunia - Bharat's app for daily news and videos

Install App

नोटाबंदीमुळे दहशतवादी कारवाया कमी झाल्या: जेटली

Webdunia
नोटाबंदीमुळे जम्मू काश्मीरमधील घुसखोरीच्या घटना कमी झाल्या असून दहशतवादी कारवायांमध्येही घट झाली आहे असा दावा केंद्रीय अर्थमंत्री अरुण जेटली यांनी केला आहे. 
 
गेल्या 8 ते 10 महिन्यांपासून जम्मू-काश्मीरमध्ये दगडफेक करणारे तरुण दिसत नसल्याचीही उल्लेख त्यांनी केला. नोटाबंदी आरि जीएसटीवरुन मोदी सरकाराला विरोधकांसह स्वपक्षीय नेत्यांकडूनही टीकेचा सामना करावा लागतो आहे. विरोधकांचे शाब्दिक हल्ले परतवण्यासाठी आता जेटलीही सरकारच्यावतीने मैदानात उतरले आहेत.

संबंधित माहिती

International Labour Day Wishes In Marathi कामगार दिनाच्या शुभेच्छा

International Labour Day 2024 भारतात कामगार दिन कधी सुरू झाला?

रांची मध्ये अपघात शाळेची बस पलटली, 15 मुलं जखमी

एक देखील मुस्लिमला दिले नाही तिकीट, नेत्याने दिला राजीनामा

महाराष्ट्र दिन कोट्स Maharashtra Day Quotes In Marathi

पुढील लेख
Show comments