Festival Posters

भाजपने सत्ता सोडून मध्यावधीला सामोरे जावे: उद्वव

Webdunia
नांदेड- भाजपने महाराष्ट्रातील सत्ता सोडून मध्यावधीला सामोरे जाण्याचे धाडस दाखवावे, त्यांना शिवसेनेची ताकद दाखवू असा इशारा शिवसेना पक्षप्रमुख उद्वव ठाकरे यांनी दिला.
 
भाजपने महाराष्ट्रात सत्तेतून बाहेर पडून पुन्हा एकदा निवडणुकांना तोंड देण्याचे माझे आव्हान त्यांनी स्वीकारावे. आमची ताकद त्यांना दाखवू. मोदी लाट असतानाही शिवसेनेच्या नावावर भाजपने मते मिळविली आहेत, असा आरोपीही त्यांनी केला.
 
नांदेड- वाघाळा महानगरपालिकेच्या निवडणूक प्रचारासाठी ठाकरे यांची प्रचारसभा नांदेडमध्ये झाली. त्यावेळी त्यांनी सत्ताधारी भाजपवर जोरदार टीका केली तसेच भाजप आणि पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या कारभारावर ताशेरे ओढळे. शेतकर्‍यांच्या कर्जमाफीच्या प्रश्नावर चालढकल करण्याच्या सरकारने घेतलेल्या भूमिकेवरही ठाकरे यांनी जोरदार हल्ला चढविला.

संबंधित माहिती

सर्व पहा

नक्की वाचा

कुंभ राशीत शुक्राचे आगमन, या ५ राशींचे नशीब पालटणार, संपत्ती आणि रोमान्सचे योग!

हृदयविकाराच्या या सुरुवातीच्या लक्षणांबद्दल प्रत्येक व्यक्तीला माहिती असायला हवी

Essay on Growing Population वाढती लोकसंख्या: एक गंभीर समस्या

विंड चाइम वाऱ्याच्या आवाजातून शांत आणि सकारात्मक वातावरण निर्माण करतात

अर्ध नारीश्वर अष्टकम Ardhanareeswara Ashtakam

सर्व पहा

नवीन

मुंबई : हवामान सप्ताहात नैतिक जबाबदारीवर मंत्री पंकजा मुंडे यांनी आपले विचार व्यक्त केले

T20 World Cup झिम्बाब्वे सुपर एटमध्ये पोहोचला, ऑस्ट्रेलिया बाहेर पडला

ठाणे जिल्ह्यात रस्त्याच्याबाजूला उभ्या असलेल्या डंपरला दुचाकी धडकल्याने दोन चुलत भावांचा मृत्यू

LIVE: सुनेत्रा पवार यांनी अजित पवार यांच्या मृत्यूची सीबीआय चौकशी करण्याची मागणी केली

कराडमध्ये संशयावरून प्रेयसीने कुऱ्हाडीने केली प्रियकराची हत्या, आरोपी महिलेला अटक

पुढील लेख
Show comments