Festival Posters

आजदेखील अशिक्षित आहे भारतातील कोट्यवधी लोक

Webdunia
साक्षरतेच्या बाबतीत भारत आशियातील टॉप 20 देशांमध्ये सामील नाही. देशातील सुमारे 30 टक्के जनता आजही अशिक्षित आहे. बघा साक्षरतेच्या बाबतीत भारताचा कोणता राज्य कोणत्या क्रमांकावर आहे.
 
01. केरळ: 93.91 टक्के
02. मिझोराम: 91.58 टक्के
03. त्रिपुरा: 87.75 टक्के
04. गोवा: 87.40 टक्के
05. दिल्ली: 86.34 टक्के
06. हिमाचल प्रदेश: 83.78 टक्के
07. महाराष्ट्र: 82.91 टक्के
08. सिक्कीम: 82.20 टक्के
09. तामिळनाडू: 80.33 टक्के
10. नागालँड: 80.11 टक्के
11. मणीपूर: 79.85 टक्के
12. उत्तराखंड: 79.63 टक्के
13. गुजरात: 79.31 टक्के
14. पश्चिम बंगाल: 77.08 टक्के
15. पंजाब: 76.68 टक्के  
16. हरयाणा: 76.64 टक्के
17. कर्नाटक: 75.60 टक्के
18. मेघालय: 75.48 टक्के
19. ओडिशा: 73.45 टक्के
20. आसाम: 73.18 टक्के
21. छत्तिसगढ: 71.04 टक्के
22. मध्य प्रदेश: 70.63 टक्के
23. उत्तर प्रदेश: 69.72 टक्के
24. जम्मू काश्मीर: 68.74 टक्के
25. झारखंड: 67.63 टक्के
26. आंध्र प्रदेश: 67.4 टक्के
27. राजस्थान: 67.06 टक्के
28. अरुणाचल प्रदेश: 66.95 टक्के
29. तेलंगण: 66.5 टक्के
30. बिहार: 63.82 टक्के

संबंधित माहिती

सर्व पहा

नक्की वाचा

Chhatrapati Sambhaji Maharaj Jayanti 2026 Speech in Marathi धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज जयंती भाषण

शरीराला उर्जावान ठेवण्यासाठी, दररोज या योगांचा सराव करा

पंचतंत्र : मूर्खांचा समूह

घरात भाजी नसेल तर पटकन बनवा साधी सोपी व झटपट होणारी कुरडईची भाजी : मराठमोळी चव!

Vastu Tips झोपण्याची योग्य दिशा तुमचे नशीब बदलू शकते

पुढील लेख
Show comments