Webdunia - Bharat's app for daily news and videos

Install App

काश्मीरबाबतचे चिदम्बरम यांचे व्यक्तव्य चुकीचे - नायडू

Webdunia
सोमवार, 27 फेब्रुवारी 2017 (09:32 IST)
काश्मीर भारताने गमाविले आहे हे माजी केंद्रीय मंत्री पी. चिदम्बरम यांनी केलेले विधान हे पूर्णपणे चुकीचे आहे, असे केंद्रीय शहरी विकासमंत्री एम. वैंकय्या नायडू यांनी येथे स्पष्ट केले. महाराष्ट्र आणि ओडिशामध्ये स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत मिळालेल्या विजयाचा आनंद व्यक्त करण्यासाठी तेलंगण भाजपने येथे एका सभेचे आयोजन केले होते, त्यात वैंकय्या नायडू बोलत होते. 

International Labour Day Wishes In Marathi कामगार दिनाच्या शुभेच्छा

International Labour Day 2024 भारतात कामगार दिन कधी सुरू झाला?

रांची मध्ये अपघात शाळेची बस पलटली, 15 मुलं जखमी

एक देखील मुस्लिमला दिले नाही तिकीट, नेत्याने दिला राजीनामा

महाराष्ट्र दिन कोट्स Maharashtra Day Quotes In Marathi

पुढील लेख
Show comments