Webdunia - Bharat's app for daily news and videos

Install App

अतिवृष्टीमुळे पुणे जिल्ह्यातील सर्व पर्यटन स्थळांवर संचारबंदी

Webdunia
गुरूवार, 14 जुलै 2022 (11:56 IST)
पुणे- संपूर्ण राज्यात मुसळधार पावसामुळे पुढील 48 तास धोक्याचा इशारा हवामान खात्याने दिला असून पुण्यात गेल्या दोन दिवसांपासून मसळधार पाऊस पडत आहे. तर हवामान विभागाने पुढील दोन दिवस पुणे जिल्ह्यात अतिवृष्टीचा इशारा दिला आहे.
 
अतिवृष्टीमुळे कोणतीही दुर्घटना होऊ नये, पर्यटनस्थळी नागरिकांनी गर्दी करु नये या सर्व बाबींचा विचार करून जिल्हा प्रशासनाने अनेक पर्यटन स्थळांवर कलम 144 लागू केले आहे. 
 
मुसळधार पावसामुळे पुणे जिल्ह्यात अनेक ठिकाणी जनजीवन प्रभावित होत असल्याने खबरदारी म्हणून जिल्हा प्रशासनाने पुण्यात 12 वीपर्यंतच्या शाळांना तीन दिवस सुट्टी दिली आहे. तर पुणे महापालिकेने खासगी कंपन्या आणि आयटी कंपन्यांना घरून काम करण्याचे आवाहन केले आहे.
 
पालघर, रायगड, नाशिक, पुणे, सातारा, कोल्हापूरमध्ये रेड अलर्ट जारी करण्यात आला आहे. मुसळधार पावसाच्या पार्श्वभूमीवर पुणे जिल्हाधिकाऱ्यांनी संचारबंदी लागू केली आहे.

संबंधित माहिती

Potato Price: बटाट्यामुळे बिघडणार घराचे बजेट, महाग होण्याची शक्यता

नाशिक लोकसभा मतदारसंघातील अपक्ष उमेदवार शांतीगिरी महाराज यांच्यावर ईव्हीएमला हार घातल्या प्रकरणी गुन्हा दाखल

263 कोटी टीडीएस घोटाळा प्रकरणात अंमलबजावणी संचालनालयाने आणखी एक अटक केली

अरविंद केजरीवाल यांच्या हत्येचा कट,आप'चा भाजपवर मोठा आरोप

IPL 2024: कोलकाता नाईट रायडर्सचा (केकेआर) सामना सनरायझर्स हैदराबादशी होणार,हेड आणि नरेन यांच्यात रोमांचक लढत

Russia-Ukraine War: रशियाने युक्रेनवर दोन क्षेपणास्त्रे डागली, 10 जणांचा मृत्यू

मान्सून 9 ते 16 जूनदरम्यान महाराष्ट्रात येण्याची शक्यता

नॅशनल आयकॉन सचिन तेंडुलकरने मुलगा अर्जुनसोबत बजावला मतदानाचा हक्क

Lok Sabha Election: आदित्य ठाकरेंचा मोठा दावा, म्हणाले- 'मतदान जाणूनबुजून कमी करवले जात आहे

Lok Sabha Election 2024: राज्यात लोकसभा निवडणुकीच्या पाचव्या टप्प्यात दुपारी 1 वाजे पर्यंत 27.78 टक्के मतदान

पुढील लेख
Show comments