Dharma Sangrah

राज्यात पूर्व मौसमी पावसाचे आगमन होणार

Webdunia
सोमवार, 31 मे 2021 (21:30 IST)
पुणे अद्याप मान्सून आले नाही तरी राज्यात पावसाने जोर धरला असून काल पुणे, सातारा, कोल्हापूर, सांगली, उस्मानाबाद,नांदेड,या जिल्ह्यात पावसाने दमदार हजेरी लावली आहे.या पावसामुळे शेतीचे नुकसान झाल्याचे वृत्त मिळाले आहे.या पावसामुळे शेतकरी बांधवांचे भरपूर नुकसान झाले असून त्यांच्या केळीच्या बागा उध्वस्त झाल्या आहे.  

राज्यात मान्सूनचं आगमन होणेसाठी अजून काही वेळ आहे.तरी ही अकाली पाऊस आल्याने पावसाळी स्थिती निर्माण झाली आहे. त्यांचा जोरदार तडाखा शेतकरींना बसला आहे. पाऊस आल्याने वातावरणात थंडावा आल्यासह तापमानात घसरण झाली आहे.

हवामान खात्याने दिलेल्या माहितीनुसार पुढील तीन ते चार तास पुणे, सातारा, रत्नागिरी, ठाणे, मुंबई, बीड, परभणी, हिंगोली,अहमदनगर या जिल्ह्यात विजांच्या कडकडाटासह पावसाचे आगमन होण्याची शक्यता असल्याचे हवामान खात्याकडून वर्तवण्यात आले आहे.
 
हवामान खात्याने मुंबईकरांना देखील सतर्कतेचा इशारा दिला असून सातारा,सांगली, पुणे, कोल्हापूर, सोलापूर, मध्य महाराष्ट्र,मराठवाडा,विदर्भात देखील पावसाच्या सरी कोसळण्याचा अंदाज हवामान खात्याने वर्तवला आहे. त्यांनी शेतकरी बंधूंना हाय अलर्ट दिले आहे. तसेच सतर्क राहा असे देखील सांगण्यात आले आहे.
 

संबंधित माहिती

सर्व पहा

नक्की वाचा

Marathi Language History मराठी भाषेचा ऐतिहासिक प्रवास: प्राचीन उगम ते अभिजात दर्जा

महानदी कोलफिल्ड्समध्ये विविध पदांसाठी भरती, पात्रता जाणून घ्या

तुमच्या मुलाला प्रत्येक छोट्या गोष्टीवर राग येतो, अशा प्रकारे शांत करा

तेनालीराम कहाणी : पाच शब्द

Dhulandi 2026: धुलेंडीला करा या '५' गोष्टी; उघडतील प्रगतीचे दरवाजे!

सर्व पहा

नवीन

LIVE: अजित पवार विमान अपघातानंतर मुलगा जय पवार यांनी खाजगी चार्टर कंपनीवर गंभीर आरोप केले

US-Iran conflict: कच्च्या तेलाचा दर ८२ डॉलरवर पोहोचला, भारतात पेट्रोल आणि डिझेलचे दर वाढतील? परिणाम जाणून घ्या

नागपूरमधील एसबीएल एनर्जी लिमिटेडमध्ये मोठा स्फोट; १८ जणांचा मृत्यू

इराणमध्ये अमेरिकेच्या हल्ल्यात २०० हून अधिक लोक ठार, ट्रम्प म्हणाले हल्ले सुरूच राहतील

साडेतीन वर्षांच्या मुलासह वडिलांची ट्रेनसमोर उडी मारून आत्महत्या, चांदवड मधील घटना

पुढील लेख
Show comments