Festival Posters

Pune: भरधाव कारने 5 शेतमजुरांना चिरडले, तिघांचा दुर्देवी मृत्यू

Webdunia
सोमवार, 25 सप्टेंबर 2023 (11:57 IST)
कल्याण -अहमदनगर मार्गावर भरधाव वेगाने येणाऱ्या एका कारने पाच शेत मजुरांना चिरडल्याची घटना घडली असून त्यात तिघांचा मृत्यू झाला. तर जखमींवर उपचार सुरु आहे. 
 हा अपघात कल्याण- अहमदनगर महामार्गावर जुन्नर तालुक्यात डिंगोरे हद्दीत शेतातील कामे उरकून पायी चालत जात असलेल्या शेतमजुरांना महामार्गावरून भरधाव वेगाने जाणाऱ्या कारने उडवले. चालकाचे वाहनावरील नियंत्रण सुटल्याने हा अपघात झाल्याचे प्राथमिक तपासणीत कळाले. या अपघातात दोघांचा जागीच मृत्यू झाला तर एक शेतमजुराचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. तर इतर दोघे जखमी झाले असून त्यांच्यावर रुग्णालयात उपचार सुरु आहे. 
हे शेतमजूर मध्यप्रदेशातून मजुरीसाठी आले होते. शेतीचे काम उरकून ते पायी चालत जात असताना हा अपघात झाला. 
अपघाताची माहिती मिळतातच पोलीस घटनास्थळी दाखल झाली. मृतदेह ताब्यात घेऊन शवविच्छेदनासाठी पाठवण्यात आले आहे. इतर जखमींना रुग्णालयात दाखल केले असून पोलिसांनी चालकाविरोधात गुन्हा दाखल केला असून पुढील तपास करत आहे. 
 
 Edited by - Priya Dixit
 

संबंधित माहिती

सर्व पहा

नक्की वाचा

भिकाऱ्याने दान विकून दारू पिल्यास दात्याला दोष लागतो का?, प्रेमानंद महाराज काय म्हणाले जाणून घ्या

Christmas 2025 Essay in Marahti नाताळ निबंध मराठी

सुंदर त्वचेसाठी तांदळाचे पीठ अशा प्रकारे वापरा, पद्धत जाणून घ्या

हिवाळ्यात ब्रोकोली खाणे अत्यंत फायदेशीर आहे आरोग्य फायदे जाणून घ्या

जोडीदार भावनिक छळ तर नाही करत आहे, अशा प्रकारे ओळखा

सर्व पहा

नवीन

आमदार थेट बिबट्याच्या वेशात अधिवेशनाला

सहा वर्षांच्या मुलीवर निर्भया प्रमाणे अत्याचार, गुप्तांगात रॉड घालून जखमी केले, आरोपीला अटक

नायजेरियात सैनिकांनी निदर्शने करणाऱ्या महिलांवर गोळीबार केला, 9 महिलांचा मृत्यू

अमेरिकेने 85,000 व्हिसा रद्द केले, व्हिसा मुलाखती पुढील वर्षापर्यंत पुढे ढकलल्या

टी20 मध्ये हार्दिक पांड्याने' खास शतक करत रोहित-विराट क्लबमध्ये सामील झाले

पुढील लेख
Show comments