Webdunia - Bharat's app for daily news and videos

Install App

लातूरला 10 दिवसांआड पाणी पुरवठा

Webdunia
मंगळवार, 18 डिसेंबर 2018 (16:25 IST)
ऐन हिवाळ्यात लातूरमध्ये पाणी प्रश्नानं गंभीर स्वरुप धारण केलं आहे. महापालिका प्रशासनानं लातूर शहराला 10 दिवसांआड पाणी पुरवठा करण्याचा निर्णय घेतला आहे. अपुऱ्या पावसामुळे लातूरमध्ये ऐन हिवाळ्यात भीषण परिस्थिती निर्माण झाली आहे. अद्याप उन्हाळ्याचे दिवस शिल्लक असल्यानं पाणी टंचाईच्या झळा आणखी दाहक होणार आहेत. त्यामुळेच महापालिका आयुक्तांनी दर 10 दिवसांनी शहराला पाणी पुरवठा करण्याचा निर्णय घेतला आहे. याशिवाय पाणी गळतीची समस्या कमी करण्यासाठीदेखील विशेष पावलं उचलण्यात येणार आहेत. 2016 मध्येही लातूरमध्ये पाण्याचा प्रश्न गंभीर झाला होता. त्यावेळी या भागात ट्रेननं पाणी पुरवठा करण्यात आला होता. 

संबंधित माहिती

सर्व पहा

नक्की वाचा

Ram Navami 2025 Recipe घरीच तयार करा आम्रखंड

प्रभू श्रीराम यांच्या जन्माचे ५ खरे पुरावे

बेडरूममधील या 3 चुकांमळे तुमचे वैवाहिक जीवन बिघडेल

कांदा खाल्ल्यानंतर तोंडाला दुर्गंधी येत असेल तर हे 10 सोपे उपाय करून पहा

बटाटे वाफवतांना कुकर काळे पडते? या सोप्या ट्रिक अवलंबवा

सर्व पहा

नवीन

बीएमसी निवडणुकीपूर्वी उद्धव ठाकरें गटातील 25 वरिष्ठ नेते शिंदे गटात सामील

LIVE: भाजप पाकिस्तानला हिंदू राष्ट्र बनवू इच्छितात नितेश राणे यांचे मोठे विधान

मुंबई काँग्रेसला हॉटेलच्या थकबाकी बिलाबद्दल मुंबई पोलिसांनी पाठवली नोटीस

सूर्यकुमार कुठेही जात नाहीये, मुंबईने संघाशी संबंध तोडल्याचा इन्कार केला

पीपीएफ खात्यांबाबत मोठी बातमी आली, सरकारने केली मोठी घोषणा

पुढील लेख
Show comments