Webdunia - Bharat's app for daily news and videos

Install App

मुंबई -पुणे एक्स्प्रेस वेवर 24 तास सुरक्षा पथके तैनात राहणार

Webdunia
बुधवार, 30 नोव्हेंबर 2022 (20:56 IST)
मुंबई – पुणे महामार्गावर अपघात टाळण्यासाठी राज्य सरकारने मोठा निर्णय घेतला आहे. आता मुंबई -पुणे एक्स्प्रेस वेवर 24 तास सुरक्षा पथके तैनात करण्यात येणार आहेत. यामुळे अपघातांचे प्रमाण कमी होणार असून, एखादा अपघात झाल्यास अपघातग्रस्तांना तातडीने मदत मिळणे शक्य होणार आहे.
 
मुंबई – पुणे महामार्गावर होणाऱ्या अपघातांना आळा बसावा यासाठी राज्य सरकारने मोठा निर्णय घेतला आहे. मुंबई – पुणे महामार्गावर 24 तास सुरक्षा पथके तैनात करण्यात येणार आहेत. यासाठी एकूण बारा पथकांची नियुक्ती करण्यात येणार आहे. 1डिसेंबरपासून मुंबई – पुणे महामार्गावर सुरक्षा पथक तैनात करण्यात येणार आहेत. त्याच सोबत काही ठिकाणी सीसीटीव्ही कॅमेऱ्यांची संख्या देखील वाढवण्यात येणार आहे. रोज होणाऱ्या अपघातांच्या पार्श्वभूमीवर प्रशासनाने हा मोठा निर्णय घेतला आहे. लाईन कटिंग हे मुंबई – पुणे महामार्गावर होणाऱ्या अपघाताच प्रमुख कारण असल्याचे समोर आले आहे. लाईन कटिंगला आळा बसावा यासाठी देखील शासनातर्फे उपाययोजना करण्यात येणार आहेत.
 
मुंबई – पुणे महामागार्वर वाढत असलेल्या अपघाताच्या पार्श्वभूमीवर राज्य सरकारने मोठा निर्णय घेतला आहे. महामार्गावर पथकांची नियुक्ती केली जाणार आहे. ही पथके या ठिकाणी 24 तास उपलब्ध असणार आहेत. यामुळे महामार्गावर होणाऱ्या अपघातांना आळा बसणार आहेच पण त्या सोबतच जर एखादा अपघात झाला, तर अपघातग्रस्तांना त्वरित मदतसुद्धा मिळणार आहे.
Edited by : Ratnadeep Ranshoor

संबंधित माहिती

जेवण बनवतांना गॅस सिलेंडर झाले लीक आग लागल्याने 4 जणांचा मृत्यू

'अनुपमा' अभिनेत्री रुपाली गांगुली भाजपमध्ये दाखल

महाराष्ट्र गीत : जय जय महाराष्ट्र माझा, गर्जा महाराष्ट्र माझा

मोदींकडून महाराष्ट्र दिनानिमित्त मराठीत शुभेच्छा!

टँकरच्या अपघातामुळे रस्त्यावर तेल सांडलेले पाहून मुख्यमंत्री शिंदे यांनी मदतीचा हात पुढे केला

कल्याणमधून श्रीकांत शिंदे आणि ठाण्यातून नरेश गणपत म्हस्के यांना तिकीट

'मी जिवंत असेपर्यंत मुस्लिमांना धर्माच्या आधारे आरक्षण देणार नाही', पंतप्रधान मोदींचे मोठे वक्तव्य

मुबंई लोकसभेच्या 6 जागांसाठी या नेत्यांमध्ये होईल सामना

Russia-Ukraine War : ओडेसामध्ये रशियाचा क्षेपणास्त्र हल्ला, पाच जण ठार

नेहरू-गांधी घराण्याच्या तीन पिढ्यांनी देशासाठी बलिदान दिले; शरद पवारांचे वक्तव्य

पुढील लेख
Show comments