Webdunia - Bharat's app for daily news and videos

Install App

पूर आलेल्या नदीला पुलावरून ओलांडताना स्कॉर्पिओ गाडी वाहून गेली, 6 जणांचा मृत्यू

Webdunia
मंगळवार, 12 जुलै 2022 (18:26 IST)
राज्यात गेल्या काही दिवसांपासून मुसळधार पाऊस सुरू आहे. राज्यातील नागपूर आणि विदर्भ भागात अतिवृष्टी सुरु आहे.नद्यांची पातळी वाढून नदीला पूर आला आहे. नागपुरातील केळवद येथे बामनमारी नदीला पूर आला असून पुलावरून पाणी वाहत आहे. या पुलावरून गाडी नेताना पुरात गाडी वाहून गेल्याची धक्कादायक घटना घडली असून या अपघातात सहा जण वाहून गेले आहेत. त्या पैकी तिघांचे मृतदेह सापडले आहे. तर तिघांचा शोध अद्याप सुरु आहे. 
 

संबंधित माहिती

माजी कर्णधार संदीप लामिछाने बलात्कार प्रकरणातून निर्दोष

सिंगापूरचे नवे पंतप्रधान म्हणून लॉरेन्स वोंग यांची निवड

Chess : आनंद-कार्लसन पुन्हा एकदा आमनेसामने या दिवशी होणार सामना

राहुल द्रविडचा कसोटी संघाचा मुख्य प्रशिक्षक होण्यास नकार!

RR vs PBKS : पंजाब किंग्जने राजस्थानचा पाच गडी राखून पराभव केला

नीरज चोप्राने 82.27 मीटरच्या सर्वोत्तम प्रयत्नात सुवर्णपदक जिंकले

Gold-Silver Price : सोने-चांदी पुन्हा महागले, जाणून घ्या किती वाढले

चारधाम यात्रा मार्गावर रस्ता अपघात,भाविकांची कार उलटून 8 जण जखमी

Chess: अर्जुन एरिगेसीला शारजाह मास्टर्समध्ये प्राधान्य

मेक्सिकोच्या चियापासमध्ये झालेल्या गोळीबारात 11 जण ठार

पुढील लेख
Show comments