Webdunia - Bharat's app for daily news and videos

Install App

पाणी फाउंडेशन: आमिर सोलापूरात

Webdunia
राळेरास- उत्तर सोलापूर तालुक्यात पाणी फाउंडेशनच्यावतीने सुरू असलेल्या कामांबाबत बॉलीवूड अभिनेता आमिर खान व त्याची पत्नी किरण राव यांनी गावकर्‍यांशी संवाद साधला.
महाराष्ट्राला दुष्काळमुक्त बनवण्यासाठी आमिर आणि किरण यांनी 2016 साली पाणी फाउंडेशनची स्थापना केली असून ही नॉन प्रॉफिट तत्वावर काम करणारी कंपनी आहे. या फाउंडेशनमध्ये आमिरच्या पूर्वी प्रसारीत होत असलेला सत्यमेव जयतेच्या कोअर टीमचा समावेश आहे. 
 
सत्यमेव जयते चे दिग्दर्शक सत्यजित भटकळ हे फाउंडेशनचे सी.ई.ओ. तर रीना दत्ता या सी.ओ.ओ. आहेत.

जेवण बनवतांना गॅस सिलेंडर झाले लीक आग लागल्याने 4 जणांचा मृत्यू

'अनुपमा' अभिनेत्री रुपाली गांगुली भाजपमध्ये दाखल

महाराष्ट्र गीत : जय जय महाराष्ट्र माझा, गर्जा महाराष्ट्र माझा

मोदींकडून महाराष्ट्र दिनानिमित्त मराठीत शुभेच्छा!

टँकरच्या अपघातामुळे रस्त्यावर तेल सांडलेले पाहून मुख्यमंत्री शिंदे यांनी मदतीचा हात पुढे केला

कल्याणमधून श्रीकांत शिंदे आणि ठाण्यातून नरेश गणपत म्हस्के यांना तिकीट

'मी जिवंत असेपर्यंत मुस्लिमांना धर्माच्या आधारे आरक्षण देणार नाही', पंतप्रधान मोदींचे मोठे वक्तव्य

मुबंई लोकसभेच्या 6 जागांसाठी या नेत्यांमध्ये होईल सामना

Russia-Ukraine War : ओडेसामध्ये रशियाचा क्षेपणास्त्र हल्ला, पाच जण ठार

नेहरू-गांधी घराण्याच्या तीन पिढ्यांनी देशासाठी बलिदान दिले; शरद पवारांचे वक्तव्य

पुढील लेख
Show comments