Marathi Biodata Maker

वऱहाडाच्या टेम्पाेला भीषण अपघात; 12 जण जागीच ठार

Webdunia
शनिवार, 12 मे 2018 (15:07 IST)

लातूर येथील खराेसा ता. औसा येथून लग्नाचे वऱ्हाड घेऊन मुखेड येथे येत असलेल्या आयशर टेम्पाेला जांब- शिरूर रस्त्यावर अपघात हाेऊन टेम्पाेमधील 12 पेक्षा अधिक ठार झाले, तर दाेन अत्यवस्थ असलेल्या नांदेड येथे हलविल्याचे उपजिल्हा रूग्णालयातील अधिकऱ्यांनी सांगितले आहे. 

शनिवारी (ता. 12) लग्नाची तारीख असल्याने शेवटच्या दिवशीच्या मुहूर्तासाठी लग्नांची संख्या माेठी हाेती. त्यातच खराेसा ता. निलंगा (जि.लातूर) येथील नारंगे परिवार व मुखेड येथील टिमकेकर परिवाराचे मुखेड येथे लग्न साेहळा आयाेजित केला हाेता. दरम्यान शनिवारी सकाळी साडे नऊच्या सुमारास जांब-शिरूर रस्त्यावर आयशर टेम्पाे (एम.एच.36-एफ-3519) व टँकर (एम.एच.04-ईवाय-770) यांच्यात जाेराची धडक झाल्याने बारा जण जागीच ठार झाल्याची घटना असून दाेन जणांचा मुखेड येथील उपजिल्हा रूग्णालयात दाखल केल्यानंतर उपचारा दरम्यान मृत्यु झाला आहे. 

या अपघातामध्ये जवळपास 25जण जखमी असून त्यांच्यावर मुखेड येथे उपचार चालु असल्याची माहिती उपजिल्हा रूग्णालयातून देण्यात आली. घटनेची माहिती मिळताच पाेलिस निरीक्षक संजय चाेबे यांच्यासह पाेलिसांनी तात्काळ धाव घेऊन जखमींच्या मदतीसाठी धाव घेतली आहे.

संबंधित माहिती

सर्व पहा

नक्की वाचा

Chhatrapati Sambhaji Maharaj Jayanti 2026 Speech in Marathi धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज जयंती भाषण

शरीराला उर्जावान ठेवण्यासाठी, दररोज या योगांचा सराव करा

पंचतंत्र : मूर्खांचा समूह

घरात भाजी नसेल तर पटकन बनवा साधी सोपी व झटपट होणारी कुरडईची भाजी : मराठमोळी चव!

Vastu Tips झोपण्याची योग्य दिशा तुमचे नशीब बदलू शकते

सर्व पहा

नवीन

LIVE: मनोज जरांगे यांचा राज्य सरकारला ३० मे पासून उपोषण करण्याचा अल्टिमेटम

सरकारने माझी सुरक्षा आणि वाहने परत घ्यावीत, खासदार सुप्रिया सुळे यांचे मुख्यमंत्र्यांना आवाहन

सात्विक-चिराग जोडी उपांत्य फेरीत, सिंधू-लक्ष्याचा प्रवास संपला

मनोज जरांगे यांनी महाराष्ट्र सरकारला ३० मे पासून उपोषण सुरू करण्याचा अल्टिमेटम दिला

CBSE बोर्डचा नवा नियम : आता इयत्ता ९वी-१०वी मध्ये तीन भाषा शिकणे अनिवार्य असणार, नियम १ जुलैपासून लागू

पुढील लेख
Show comments