Webdunia - Bharat's app for daily news and videos

Install App

खोके बंद झाल्यावर बाप लेक सैरभैर झालेत

Atul Bhatkhalkar
Webdunia
शनिवार, 29 ऑक्टोबर 2022 (15:34 IST)
उद्धव ठाकरे आणि आदित्य ठाकरेंवर निशाणा साधला आहे. “खोके बंद झाल्यावर बाप लेक सैरभैर झालेत. मातोश्री ३ च्या प्लॅनचे काय होणारं ही चिंता सतावते आहे” असं म्हणत निशाणा साधला आहे. तसेच “उठा उठा सकाळ झाली. बालिश आरोप करण्याची वेळ झाली...” असं म्हणत खोचक टोला लगावला आहे. भाजपाचे नेते अतुल भातखळकर यांनी आदित्य ठाकरेंवर बोचरी टीका केली आहे. 
 
अतुल भातखळकर (BJP Atul Bhatkhalkar) यांनी आपल्या ट्विटर अकाऊंटवरून याबाबत ट्विट केलं आहे. “वसूली आणि टक्केवारी, वाझेची तरफदारी करण्यात इतके बिझी होते की बाकी उद्योगाकडे पाहायला वेळ मिळाला नाही. खोके बंद झाल्यावर बाप लेक सैरभैर झालेत. मातोश्री ३ च्या प्लानचे काय होणारं ही चिंता सतावते आहे. राहुलजींशी चर्चा करून काही दिवस थायलँडमध्ये जाऊन या…” असं भातखळकर यांनी म्हटलं आहे. 
Edited by: Ratnadeep Ranshoor

संबंधित माहिती

सर्व पहा

नक्की वाचा

या 5 जीवनसत्त्वांच्या कमतरतेमुळे डोकेदुखी होते, जाणून घ्या उपाय

Natural Cool Water उन्हाळ्यात फ्रीज न वापरता थंड पाणी मिळवा, कसे ते जाणून घ्या

झोपेची समस्या दूर करण्यासाठी या योगासनांचा सराव करा

जातक कथा : दयाळू मासा

स्वप्नात हे पक्षी दिसणे खूप शुभ मानले जाते, जाणून घ्या

सर्व पहा

नवीन

राज्य सरकार 'हेल्थकेअर रिस्पॉन्स ट्रॅकर' राबविण्याची योजना आखत असल्याची उपमुख्यमंत्री अजित पवारांची माहिती

Mega Block मुंबईत २६ एप्रिल ते २८ एप्रिल दरम्यान मेगा ब्लॉक, अनेक लोकल आणि एक्सप्रेस गाड्या रद्द

CSK vs SRH: आज 43 वा लीग सामना चेन्नई सुपर किंग्ज आणि सनरायझर्स हैदराबाद यांच्यात प्लेऑफ मध्ये पोहोचण्यासाठी सामना होणार, प्लेइंग 11 जाणून घ्या

रत्नागिरी जिल्ह्यात आढळला बिबट्याचा दुर्मिळ पांढरा पिल्लू

पाकिस्तानचे हवाई क्षेत्र बंद झाल्यामुळे इंडिगो-एअर इंडियाच्या आंतरराष्ट्रीय उड्डाणांवर परिणाम

पुढील लेख
Show comments