suvichar

पुण्यातील कालव्याचा बंधारा फुटण्याच्या घटनेला महापालिका जबाबदार - अजित पवार

Webdunia
शुक्रवार, 28 सप्टेंबर 2018 (08:04 IST)
- योग्य काळजी न घेतल्याने घडली दुर्घटना
 
पर्वती नजीकच्या कालव्याचा बंधारा फुटून पाणी जवळच्या विभागात शिरल्याने सामान्य जनतेची तारांबळ उडाली. घडलेल्या प्रकाराला पालिका प्रशासन जबाबदार असल्याची टीका मा. उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी केली आहे. योग्य काळजी घेतली असती तर अशी घटना घडली नसती. याचा पुणेकरांना होणारा त्रास कमी झाला असता, असे पवार यावेळी म्हणाले.
 
दांडेकर पुल जनता वसाहत परिसरात जाऊन अजित पवार यांनी सामान्य जनतेशी संवाद साधला. यावेळी पवार यांनी प्रशासनाकडून योग्य ती मदत मिळवून जनतेला दिलासा दिला. यात जेवणाची व राहण्याची सोय करुन देण्यात आली. त्याचप्रमाणे घराची नुकसानभरपाई सुद्धा मिळावी अशी मागणी प्रशासनाकडे केली आहे.

संबंधित माहिती

सर्व पहा

नक्की वाचा

Rangpanchami 2026 Wishes In Marathi रंगपंचमीच्या हार्दिक शुभेच्छा

इराण-इस्रायल युद्ध: भविष्य मालिका यांच्या भविष्यवाण्या खऱ्या ठरण्याची वेळ आली का?

Women's Day 2026 Speech in Marathi महिला दिन भाषण मराठी

कोपर आणि काळ्या गुडघ्यासाठी घरगुती उपाय

शरीरासाठी एकाच वेळी किती अन्न खावे? अति खाण्याचे 'हे' गंभीर दुष्परिणाम जाणून घ्या

सर्व पहा

नवीन

नाशिकच्या तपोवन परिसरातील वृक्षतोडीविरोधात आज स्थानिक नागरिक आणि पर्यावरण प्रेमी तीव्र आंदोलन पुकारणार

पुढील दोन दिवस काही भागात तीव्र उष्णतेचा इशारा तर 13 व 15 मार्चदरम्यान मराठवाडा, मध्य महाराष्ट्र व विदर्भात अवकाळी पावसाची शक्यता

महाराष्ट्रातील महिला शेतकऱ्यांना 'कायदेशीर दर्जा' मिळेल, सुनेत्रा पवार विशेष विधेयक सादर करणार!

गॅस किंवा पेट्रोलची कमतरता नाही; अफवा पसरवणाऱ्यांवर कारवाई केली जाईल; जिल्हा दंडाधिकाऱ्यांचा इशारा

सर्वोच्च न्यायालयात 'धनुष्यबाण'वरून मोठी लढाई! उद्धव ठाकरे विरुद्ध शिंदे वाद कोणते नवे वळण आणेल?

पुढील लेख
Show comments