Webdunia - Bharat's app for daily news and videos

Install App

नरभक्षक बिबट्याचा हल्ला सहावा बळी

another-leopard-attack-in-jalgaon
Webdunia
मंगळवार, 28 नोव्हेंबर 2017 (16:21 IST)

जळगाव येथील चाळीसगाव तालुक्यात पाच जणांचा लागोपाठ बळी बिबट्याने घेतला आहे. आज मंगळवारी पहाटेत्याने पुन्हा हल्ला करत  सहावा बळी घेतला. बिबट्याला ठार मारण्याचे आदेश राज्याच्या वनमंत्र्यांनी दिले आहेत. चाळीसगाव तालुक्यातील वरखेडे खुर्द येथे झोपडीत झोपलेल्या वृद्धेवर बिबट्याने हल्ला केला, यामुळे  बिबट्याच्या हल्यातील मयतांची संख्या सहावर पोहोचली आहे. मात्र वन प्रशासन सुस्त दिसत असून फिरण्या पलीकडे कोणतेही काम ते करताना दिसत नाहीत. 

या हल्ल्यात यमुनाबाई तिरमली (७०) महिला ठार झाली.  मंगळवारी पहाटे साडेतीन ते चारच्या सुमारास ही घटना समोर  आली.  वनविभागा वर ग्रामस्थ संतापले आहेत. यमुनाबाई तिरमली यांच्या झोपडीवजा घरात कुटुंबातील तीन मुलांसह झोपल्या होत्या. त्याचवेळी नरभक्षक बिबट्याने त्यांच्यावर हल्ला चढवला. घटनास्थळापासून एक ते दीड किलोमीटर अंतरावर तिरमली यांची मान आढळली तर धडाचा शोध घेण्याचे काम सुरू होते. राहुल चव्हाण (८), अलका अहिरे (५०), बाळू सोनवणे (२५), दीपाली नारायण जगताप (२५), सुसाबाई धना नाईक (५५)  या सर्वांवर बिबट्याने हल्ला करत ठार केले आहे. या परिसरात नागरिक फार भयभीत झाले आहेत.

संबंधित माहिती

सर्व पहा

नक्की वाचा

Chaitra Navratri 2025 भारतातील दहा प्रमुख श्रीराम मंदिर

Gudi Padwa 2025 Rangoli Designs गुढीपुढे काढण्यासाठी रांगोळी डिझाईन

हिंदू नववर्षापूर्वी घरातून बाहेर काढून टाका या ७ वस्तू, जीवनात सुख-समृद्धी येईल

फाटलेले ओठ गुलाबी करण्यासाठी नारळाच्या तेलात हे मिसळून लावा

नारळ पाणी कोणी पिऊ नये पिण्यापूर्वी त्याचे तोटे जाणून घ्या

सर्व पहा

नवीन

LIVE: महाराष्ट्रात एप्रिल फूल सरकार सुरू आहे, आदित्य ठाकरे म्हणाले

महाराष्ट्रात लवकरच ई-बाइक टॅक्सी सुरू होणार, राज्य सरकारने दिली मंजुरी

भारतातील या राज्यात एक जोरदार भूकंप झाला,लोक घराबाहेर पडले

वक्फ विधेयकावर गोंधळ सुरू असताना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची उद्धव ठाकरे यांच्या वर घणाघात टीका

महाराष्ट्रात एप्रिल फूल सरकार सुरू आहे, आदित्य ठाकरे म्हणाले

पुढील लेख
Show comments