Webdunia - Bharat's app for daily news and videos

Install App

दुसऱ्या देशांना लसी देऊन भाजपने हत्याकांड घडवलं -नाना पटोले

Webdunia
बुधवार, 18 ऑगस्ट 2021 (15:33 IST)
कोरोनाच्या काळात दुसऱ्या देशांना लसी देऊन भाजपने हत्याकांड घडवलं. त्यांनी हे पाप केलं आहे. त्यामुळे कोरोनामुळे ज्यांचे मृत्यू झाले त्यांची जाहीर माफी मागा,असा हल्लाबोल काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी केला आहे.बुलढाण्यात नाना पटोले बोलत होते.
 
कोरोनामुळे एकाच कुटुंबातील अनेक लोकांचे जीव गेले.आर्थिकरित्या कमजोर झाले. यामुळे पंतप्रधानांनी देशाची जाहीर मागावी,अशी मागणी नाना पटोले यांनी केली.तसंच पुढे बोलताना नाना पटोले यांनी हे जे कृत्य झाले ते म्हणजे जालियनवाला हत्याकांड प्रमाणे झाल्याचा आरोप केला. केंद्राची चुक आहे. भाजपने हे हत्याकांड घडवलं, असा आरोप नाना पटोले यांनी केला. 
 
धर्माच्या आधारावर जे काही राजकारण होत आहे यामुळे अफगाणिस्तानमधील परिस्थिती चिघळली. तिथे धर्माच्या आधारावर राजकारण चालतं.भारतात असं होत नाही.मात्र, ७५ वर्षानंतर आता धर्माच्या नावावर राजकारण करण्याचं काम काही लोक करत आहेत.त्यांचा चेहरा आता समोर आला आहे, असं नाना पटोले म्हणाले.

संबंधित माहिती

जेवण बनवतांना गॅस सिलेंडर झाले लीक आग लागल्याने 4 जणांचा मृत्यू

'अनुपमा' अभिनेत्री रुपाली गांगुली भाजपमध्ये दाखल

महाराष्ट्र गीत : जय जय महाराष्ट्र माझा, गर्जा महाराष्ट्र माझा

मोदींकडून महाराष्ट्र दिनानिमित्त मराठीत शुभेच्छा!

टँकरच्या अपघातामुळे रस्त्यावर तेल सांडलेले पाहून मुख्यमंत्री शिंदे यांनी मदतीचा हात पुढे केला

कल्याणमधून श्रीकांत शिंदे आणि ठाण्यातून नरेश गणपत म्हस्के यांना तिकीट

'मी जिवंत असेपर्यंत मुस्लिमांना धर्माच्या आधारे आरक्षण देणार नाही', पंतप्रधान मोदींचे मोठे वक्तव्य

मुबंई लोकसभेच्या 6 जागांसाठी या नेत्यांमध्ये होईल सामना

Russia-Ukraine War : ओडेसामध्ये रशियाचा क्षेपणास्त्र हल्ला, पाच जण ठार

नेहरू-गांधी घराण्याच्या तीन पिढ्यांनी देशासाठी बलिदान दिले; शरद पवारांचे वक्तव्य

पुढील लेख
Show comments