Webdunia - Bharat's app for daily news and videos

Install App

राज्यात महायुतीचं सरकार स्थापन होईल, रामदास आठवलेंचा दावा

Webdunia
बुधवार, 11 मार्च 2020 (10:38 IST)
मध्य प्रदेशनंतर महाराष्ट्राच्या राजकारणात राजकीय भूकंप येऊ शकतं असे भाकित अनेकांनी केलं असलं तरी राज्यात महायुतीचं सरकार स्थापन होईल असा दावा केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले यांनी केला आहे.
 
आठवले म्हणाले की उद्धव ठाकरे महाविकासआघाडीत नाराज असून ते परत येतील आणि परत आले नाहीत तरी त्यांचे आमदार भाजपात येतील. कारण काँग्रेस आणि राष्ट्रवादी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना त्रास देत आहेत असा आरोप यावेळी त्यांनी केला.
 
मध्य प्रदेशातील राजकीय घडामोडींवर बोलताना रामदास आठवले यांनी म्हटलं की मध्य प्रदेशाप्रमाणे छत्तीसगड, महाराष्ट्र आणि राजस्थानमध्येही बदल होतील.
 
त्यांनी म्हटले की काँग्रेस आणि राष्ट्रवादीमुळे उद्धव ठाकरेंना निर्णय घेताना अडचणी येत आहेत. म्हणून महाराष्ट्रातही नरेंद्र मोदी आणि देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वात महायुतीचं सरकार येऊ शकतं”.

संबंधित माहिती

जेवण बनवतांना गॅस सिलेंडर झाले लीक आग लागल्याने 4 जणांचा मृत्यू

'अनुपमा' अभिनेत्री रुपाली गांगुली भाजपमध्ये दाखल

महाराष्ट्र गीत : जय जय महाराष्ट्र माझा, गर्जा महाराष्ट्र माझा

मोदींकडून महाराष्ट्र दिनानिमित्त मराठीत शुभेच्छा!

टँकरच्या अपघातामुळे रस्त्यावर तेल सांडलेले पाहून मुख्यमंत्री शिंदे यांनी मदतीचा हात पुढे केला

कल्याणमधून श्रीकांत शिंदे आणि ठाण्यातून नरेश गणपत म्हस्के यांना तिकीट

'मी जिवंत असेपर्यंत मुस्लिमांना धर्माच्या आधारे आरक्षण देणार नाही', पंतप्रधान मोदींचे मोठे वक्तव्य

मुबंई लोकसभेच्या 6 जागांसाठी या नेत्यांमध्ये होईल सामना

Russia-Ukraine War : ओडेसामध्ये रशियाचा क्षेपणास्त्र हल्ला, पाच जण ठार

नेहरू-गांधी घराण्याच्या तीन पिढ्यांनी देशासाठी बलिदान दिले; शरद पवारांचे वक्तव्य

पुढील लेख
Show comments