Webdunia - Bharat's app for daily news and videos

Install App

अखेर कसारा लोकल सुरु झाली

Webdunia
मुंबईला सर्वात महत्वाची जोडणारी आणि रोज लाखो प्रवासी प्रवास करणारी लोकल अखेर आज सुरु झाली आहे. काही  दिवसापूर्वी पावसामुळे जमीन खचल्याने दुरंतो एक्स्प्रेसचा अपघात झाला होता. त्यामुळे या महत्वाच्या मार्गावरील कसारा मार्ग पूर्णतः ठप्प झाला होता. यामुळे या मार्गावरील रोज नोकरीसाठी प्रवास करत असलेल्या नागरिकांचे फार हाल झाले. 
 
या अपघातामुळे या मार्गावरील पाच दिवसापासून लोकल प्रवास कसारा दरम्यान बंद होता. त्यामुळे प्रवासी संतप्त होते. तर रोजचे कामकाज करत असलेले प्रवासी फार हाल सहन करत होते. त्यामुळे प्रवासी वर्गाने  संतापून शुक्रवारी सकाळी प्रवाशांनी वाशिंद स्थानकात रेल रोको केला होता. तर शिष्टमंडळ शुक्रवारी दुपारी रेल्वे अधिकारी एजीएम अग्रवाल यांनी भेट घेण्यास गेले होते. त्यावेळी रेल्वे अधिकारी वर्गाने पूर्ण माहिती जाणून घेतली आणि कसारा मार्गाचे काम युद्ध पातळीवर सूरु असल्याचे सागितले होते. शनिवारी सकाळीच ८ वाजून ९ मिनिटांनी आसनगाववरून कसारा लोकल रवाना झाली.

संबंधित माहिती

जेवण बनवतांना गॅस सिलेंडर झाले लीक आग लागल्याने 4 जणांचा मृत्यू

'अनुपमा' अभिनेत्री रुपाली गांगुली भाजपमध्ये दाखल

महाराष्ट्र गीत : जय जय महाराष्ट्र माझा, गर्जा महाराष्ट्र माझा

मोदींकडून महाराष्ट्र दिनानिमित्त मराठीत शुभेच्छा!

टँकरच्या अपघातामुळे रस्त्यावर तेल सांडलेले पाहून मुख्यमंत्री शिंदे यांनी मदतीचा हात पुढे केला

कल्याणमधून श्रीकांत शिंदे आणि ठाण्यातून नरेश गणपत म्हस्के यांना तिकीट

'मी जिवंत असेपर्यंत मुस्लिमांना धर्माच्या आधारे आरक्षण देणार नाही', पंतप्रधान मोदींचे मोठे वक्तव्य

मुबंई लोकसभेच्या 6 जागांसाठी या नेत्यांमध्ये होईल सामना

Russia-Ukraine War : ओडेसामध्ये रशियाचा क्षेपणास्त्र हल्ला, पाच जण ठार

नेहरू-गांधी घराण्याच्या तीन पिढ्यांनी देशासाठी बलिदान दिले; शरद पवारांचे वक्तव्य

पुढील लेख
Show comments