Webdunia - Bharat's app for daily news and videos

Install App

शिवरायांनी औरंगजेबाकडे 5 वेळा माफी मागितली होती, भाजप नेताचे वादग्रस्त वक्तव्य

Webdunia
रविवार, 20 नोव्हेंबर 2022 (10:09 IST)
राहुल गांधी यांनी वि. दा. सावरकर यांच्या माफीनाम्यावरून आरोप केल्यानंतर राजकीय वाद पेटला आहे. यावर प्रतिक्रिया देताना भाजप प्रवक्ते सुधांशू त्रिवेदी यांनी एक वादग्रस्त दावा केला आहे.
 
छत्रपती शिवाजी महाराजांनी औरंगजेबाची पाचवेळा पत्र लिहून माफी मागितली होती. त्यावेळी अनेकजण राजकीय समस्यांतून बाहेर येण्यासाठी माफीनामा लिहित होते, असं त्रिवेदी यांनी म्हटलं.
 
त्यांच्या या वक्तव्यावर राष्ट्रवादी काँग्रेस नेते जितेंद्र आव्हाड यांनी आक्षेप घेतला.
 
शिवाजी महाराजांनी 5 वेळा औरंगजेबाची पत्र लिहून माफी मागितली होती, असं म्हणणारा ठार वेडाच असू शकतो, असं आव्हाड म्हणाले.
<

शिवाजी महाराजांनी ५ वेळा औरंगजेबा ची पत्र लिहून माफी मागितली होती असा म्हणणारा ठार वेडाच असू शकतो … बोलणारा #भाजप प्रवक्ता pic.twitter.com/QzkPtsVdrK

— Dr.Jitendra Awhad (@Awhadspeaks) November 19, 2022 >
 
या वक्तव्यावर राष्ट्रवादी काँग्रेस नेते जितेंद्र आव्हाड यांनी आक्षेप घेतला.
 
Published By -Priya Dixit

संबंधित माहिती

सर्व पहा

नक्की वाचा

Makeup Tricks : हिवाळ्यात तुमची लिपस्टिक आणि आयलायनर कोरडे झाले आहेत का? या टिप्स वापरा

मुलांमध्ये खोकला कमी करण्यासाठी हे ५ घरगुती उपाय वापरून पहा

Valentine week days list जाणून घ्या व्हॅलेंटाईन वीक लिस्ट, असे व्यक्त करा तुमचे प्रेम

अकबर-बिरबलची कहाणी : चोराच्या दाढीतला एक ठिपका

Radha Krishna Photo घरामध्ये राधा-कृष्णाची मूर्ती ठेवत असाल तर हे वास्तू नियम पाळावे

सर्व पहा

नवीन

पुढील एआय शिखर परिषद भारतात होणार,पंतप्रधान मोदींनी आनंद व्यक्त केला

वांद्रे पश्चिम येथे एका 64 वर्षीय महिलेचा मृतदेह आढळला

महाराष्ट्र सायबर सेलने 'इंडियाज गॉट लेटेंट' या यूट्यूब शोविरुद्ध खटला दाखल केला, महिला आयोगाने रणवीर-समय यांना समन्स पाठवले

LIVE: नवी मुंबई महानगरपालिकेतील कंत्राटी कर्मचाऱ्यांचा संप स्थगित

ठाण्यात 15 वर्षीय अल्पवयीन मुलीचा विनयभंग आणि गैरवर्तन केल्याप्रकरणी एका व्यक्तीला अटक

पुढील लेख
Show comments