Webdunia - Bharat's app for daily news and videos

Install App

मुख्यमंत्र्यांकडून राजू शेट्टींना चर्चेसाठी निमंत्रण

Webdunia
सोमवार, 6 सप्टेंबर 2021 (15:56 IST)
पूरग्रस्तांना मदत देण्यात यावी, यासह अन्य मागण्यांसाठी माजी खासदार राजू शेट्टी यांनी केलेल्या आंदोलनाची दखल घेत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी त्यांनाआज चर्चेसाठी निमंत्रण दिले.

कृष्णा व पंचगंगेच्या महापुराने नुकसान झालेल्या पूरग्रस्तांना केंद्र व राज्य शासनाने न्याय द्यावा.यांसह विविध मागण्यांसाठी माजी खासदार राजू शेट्टी यांनी पाच दिवसांपूर्वी प्रयाग चिखली येथून पंचगंगा परिक्रमा आंदोलन सुरू केले होते.अखेर १५० किलोमीटर अंतर पार करून ही परिक्रमा नृसिंहवाडी येथे पोचली.सरकारने मागण्यांकडे लक्ष न दिल्यास नृसिंहवाडीत जलसमाधी घेण्याचा इशाराही शेट्टी यांनी दिलेला होता.

संबंधित माहिती

सर्व पहा

नक्की वाचा

Gajanan Maharaj Prakatdin 2025 गजानन महाराज यांच्याबद्दल संपूर्ण माहिती

श्री गजानन महाराज बावन्नी

Mandir Vastu : या वस्तू देवघरात ठेवल्याने भांडण होतात

छत्रपती शिवाजी महाराजांनी ८ वेळा लग्न का केले? त्यांच्या पत्नींशी संबंधित या गोष्टी तुम्हाला माहिती आहेत का?

बेरी स्वच्छ करण्यासाठी या सोप्या ट्रिक अवलंबवा

सर्व पहा

नवीन

राहुल गांधी आणि प्रियांका 19 किंवा 20 फेब्रुवारी रोजी संगमात स्नान करू शकतात

पुण्यातील देहूरोड येथे गोळीबारात एकाचा मृत्यू

मुख्यमंत्री फडणवीस यांनी पत्नी अमृता आणि मुलगी दिविजासोबत महाकुंभात स्नान केले

देवेंद्र फडणवीस म्हणाले- तहव्वुर राणाला ठेवण्यासाठी तुरुंग तयार आहे

LIVE: 3 नक्षलवाद्यांनी गडचिरोलीत आत्मसमर्पण केले

पुढील लेख
Show comments