Webdunia - Bharat's app for daily news and videos

Install App

वीज बिल न भरणाऱ्या नागरिकांचं वीज कनेक्शन कापलं जाणार

Webdunia
गुरूवार, 11 मार्च 2021 (08:34 IST)
अधिवेशन संपताना राज्यातील वीज ग्राहकांना मोठा झटका लागला आहे. ऊर्जामंत्री यांनी वीज कनेक्शन तोडण्याबाबत जी स्थगिती देण्यात आली होती. ती मागे घेतली आहे. याचा अर्थ आता वीज बिल न भरणाऱ्या नागरिकांचं वीज कनेक्शन कापलं जाणार आहे.
 
2 मार्च 2021 रोजी विधानसभेत झालेल्या चर्चेत महावितरणाव्दारे वीज ग्राहकांची जोडणीबाबत अधिवेशन कालावधीत चर्चा होण्याच्या आधीन राहून थकबाकीदार ग्राहकांची वीज जोडणी तोडण्यास उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी स्थगितीचे आश्वासन दिले आहे.
 
कोविड काळात लॉकडाऊन लागल्यानंतर या दरम्यान लोकांना भरमसाठ बिलं आली होती.  लोकांना सरासरीवर आधारीत वीज देयके देण्यात आली होती. पण यामध्ये मोठ्या प्रमाणात बिलं आल्याने राज्यातील जनतेने आक्रोश व्यक्त केला होता. वीज बिलमध्ये सवलत बाबत घोषणा करुन नितीन राऊत यांनी युटर्न घेतला होता. 

संबंधित माहिती

सर्व पहा

नक्की वाचा

Ramayan : हनुमानजी आपली शक्ती का विसरले?

Kamada Ekadashi 2025: ८ एप्रिल रोजी कामदा एकादशी, तिथी मुहूर्त आणि व्रतकथा

आंघोळीच्या पाण्यात या 4 गोष्टी मिसळा, भरपूर पैसा मिळेल, प्रगती होईल !

उन्हाळ्यात दररोज एक कच्चा कांदा खा, उष्माघातापासून बचाव होईल, इतरही अनेक फायदे

गुलकंद करंजी रेसिपी

सर्व पहा

नवीन

LIVE: मुंबई दहशतवादी हल्ल्याचा मास्टरमाइंड तहव्वुर राणाला आज भारतात आणले जाणार

'धनंजय मुंडे आणि करुणा यांच्यातील नात्याचे स्वरूप वैवाहिक आहे', न्यायालय म्हणाले दिलासा मिळण्याचा अधिकार आहे

मध्यमवर्गीयांना RBI ने दिला मोठा दिलासा, रेपो दरात ०.२५% कपात, आता कर्जाचा EMI होणार स्वस्त

राज ठाकरेंविरुद्धच्या याचिकेवर मनसे संतापली, उत्तर भारतीयांबद्दल म्हणाले....

चेन्नई सुपर किंग्जचा सलग चौथा पराभव, पंजाबने पहिला विजय मिळवला

पुढील लेख
Show comments