suvichar

वाशिममध्ये दोन समुदायांमध्ये हाणामारी, एकाचा मृत्यू तर चार जणांना अटक

Webdunia
गुरूवार, 3 ऑक्टोबर 2024 (12:24 IST)
महाराष्ट्रातील वाशीम जिल्ह्यामध्ये दोन समुदायांमध्ये वाद झाला व वादाचे रूपांतर हाणामारीमध्ये झाले. ज्यामध्ये एकाच मृत्यू झालेला आहे. तर चार जणांना पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. 
 
मिळालेल्या माहितीनुसार कारंजा तहसील मधील शिंगणापूर गावामध्ये पारधी समाज आणि मुस्लिम समाजाच्या गटात एक आक्टोंबरला संध्याकाळी वाद झाला व या वादाचे रूपांतर हाणामारीमध्ये झाले असल्याची माहिती समोर आली आहे. यामध्ये एकाचा मृत्यू झालेला आहे.   

मृताच्या भावाने पोलिसांत तक्रार केली असून गुन्हा नोंदवण्यात आला आहे. तसेच मृतकच्या  कुटुंबीयांनी अकोला आणि कारंजा महामार्गावर रस्ता रोखुन धरला व मागणी केली की, जोपर्यंत आरोपीवर कारवाई होत नाही तोपर्यंत आम्ही मृतदेह ताब्यात घेणार नाही. तसेच पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार या दोन समुदायांमध्ये दगडफेक झाली.   

Edited By- Dhanashri Naik 

संबंधित माहिती

सर्व पहा

नक्की वाचा

ताकाचे 5 वेगवेगळे प्रकार (डायटसाठी बेस्ट)

कल्की अवतार आणि तिसरे महायुद्ध: या दोन्हींमध्ये काही संबंध आहे का? या प्रमुख घटना केव्हा आणि कशा घडतील?

लग्नाआधी हे प्रश्न नक्की विचारा, नाहीतर आयुष्यभर पश्चात्ताप होऊ शकतो!

उन्हाळ्यात तुळशीची काळजी कशी घ्यावी?

१९ ते २५ एप्रिल २०२६ चे साप्ताहिक राशीभविष्य

सर्व पहा

नवीन

“आर्थिक वर्ष २०२५-२६'' दरम्यान जागतिक आव्हानांना सामोरे जावे लागले; पण भारताने आपली आर्थिक गती कायम राखली आणि या काळात रिलायन्सची वाढही सुरू राहिली-मुकेश डी. अंबानी

LIVE: राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये जबाबदाऱ्यांची विभागणी

रिलायन्स रिटेल एआय (AI) आणि किमतींवर लक्ष केंद्रित करणार, मोठ्या प्रमाणाचे मूल्यात रूपांतर करणार-ईशा अंबानी

जिओ एआय युगाचे डिजिटल प्रवेशद्वार बनेल-आकाश अंबानी

रिलायन्स इंडस्ट्रीज लिमिटेडने आर्थिक वर्ष २०२५-२६ आणि चौथ्या तिमाहीचे निकाल जाहीर केले

पुढील लेख
Show comments